शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पेठच्या युवकाचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: May 15, 2016 22:50 IST

महिंन्याभरापूर्र्वीच झाला होता विवाह

 पेठ : सुखी संसाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सहचारिणी बरोबरच्या आयुष्याला सुरुवात केली असतानाच लग्नाला एक महिन्याचा कालावधी लोटला असतानाच पेठच्या युवकाला मृत्यूला सामोरे जावे लागल्याची हृदयद्रावक घटना घडल्याने दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे़पेठ येथील चंद्रकांत वायडे यांचा मुलगा धर्मराज वायडे याचा दिनांक १७ एप्रिल रोजी पेठ येथे शुभविवाह झाला़ लग्नाचे सोपस्कर पार पडल्यानंतर आपल्या व्यवसायासाठी बाहेर पडलेला धर्मराज शनिवारी रात्री सुतारपाडा गुजरात येथून माल घेऊन रात्री साडेबाराच्या सुमारास आपल्या ओमनी कारने पेठकडे येत असताना वांगणीजवळ गाडीचे इंधन संपल्याने रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून इंधन भरत असताना गुजरातकडून येणाऱ्या वाहनाने वायडे यांच्या उभ्या कारला धडक दिली़ यामध्ये गाडी जवळच उभे असलेल्या धर्मराज वायडे यास जबर मार लागल्याने नागरिकांनी पेठच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले़ मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले़ (वार्ताहर)