शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

बागलाणच्या पश्चिम पट्यात सर्व रस्त्यात खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 18:56 IST

वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील सर्वच रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. एक ते दीड फुट खोलीच्या खड्यातून प्रवाशांना दणके बसत असल्याने आहे.

ठळक मुद्देअपघातांच्या संख्येत वाढ : विरगाव ते वटार रस्त्याची झाली चाळण

वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील सर्वच रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. एक ते दीड फुट खोलीच्या खड्यातून प्रवाशांना दणके बसत असल्याने आहे.तालुक्यातील पश्चिम पट्यातील सटाणा-तळवाडे रस्त्यावर वटार ते डोंगरेज दरम्यान मोठा खड्डे पडले असून तेथील रस्त्याची देखील दुरवस्था झाली आहे. हा रस्ता तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्याचा व महत्वाचा रस्ता आहे. दररोज १० ते १५ गावातील लहान मोठे वाहने या रस्त्यावरून ये-जा करत असतात. गेल्या कित्येक वर्षापासून या रस्त्याकडे सार्वजनिक बाधकाम विभागासह लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नागरिकांना खड्यातून मार्ग काढावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीसाठी अनेकदा मागणी करून देखील त्या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.विरगांव ते वटार हा चार किलोमीटर रस्ता अत्यंत खराब झाला असून बऱ्याच ठिकाणी तर खड्यांचे साम्राज्य झाले आहे. रस्त्याची चालणं झाली आहे. खड्डे टाळण्याच्या बेतात अनेक छोटे मोठे अपघातही येथे झाले आहेत. वटार ते विरगांव हा चार किलोमीटर रास्ता शेतकºयांसाठी महत्वाचा असून हा रस्ता राज्य महामार्ग विंचुर-प्रकाशाला जोडला जातो. त्यामुळे येथील भाजीपाला टमाटे, कांदा, मिरची शेतीमालाचे उत्पन्न मोठी बाजारपेठ असलेले शहरे सूरत, अहमदाबाद, बडुच, मुंबईला जाण्यासाठी एकमेव मार्ग असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकºयांना माल घेऊन जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच ताहाराबादकडे शिक्षणसाठी जाणाºया विद्यार्थांच्या वाहन चालकाना सुद्धा मोठी कसरत करावी लागते.उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थस्थळ कपालेश्वर येथे येणाºया भाविकांना सुद्धा हाच मार्ग असल्यामुळे अनेक भाविक श्रावण महिन्यात येथे येण्याचे टाळतात तसेच परिसरातील नागरिकांना दैनंदिन दलण-वळणासाठी हाच रास्ता असल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. सदर रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिक व शेतकरी करत आहेत.चौकटविरगावं ते वटार रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून मोटरसायकलीने प्रवास करणाºयांना तारेवरची कसरत कारवी लागत आहे. खड्डे टाळण्याच्या बेतात कायम छोटे छोटे अपघात होत असत्ल्याने बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी.कल्पना खैरनार सरपंच, वटार.