शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

गतिरोधक काढण्याची प्रवाशांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 17:06 IST

वैतरणानगर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे घोटी-वैतरणा रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू असून, प्रवाशांना याचा भुर्दंड बसत आहे. कोरपगाव परिसरात जागोजागी सहा गतिरोधक तर वैतरणा परिसरात सात ते आठ गतिरोधक बसविलेले असल्याने अपघातात वाढ होत आहे.

ठळक मुद्देजागोजागी असलेल्या या गतिरोधकांमुळे सर्वच प्रवासी हैराण

वैतरणानगर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे घोटी-वैतरणा रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू असून, प्रवाशांना याचा भुर्दंड बसत आहे. कोरपगाव परिसरात जागोजागी सहा गतिरोधक तर वैतरणा परिसरात सात ते आठ गतिरोधक बसविलेले असल्याने अपघातात वाढ होत आहे.अप्पर वैतरणा धरण पर्यटनासाठी प्रसिद्ध असून, या परिसरात पर्यटकांसह स्थानिक नागरिकही मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. नाशिक, मुंबईकडून येणाऱ्या पर्यटकांना जागोजागी असलेल्या गतिरोधकांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत.घोटी-वैतरणा रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. ग्रामीण भागातील नागरिकांना जवळची एकमेव घोटी बाजारपेठ असल्याने रोजच हजारो दुचाकीस्वार या मार्गाने प्रवास करतात. जागोजागी असलेल्या या गतिरोधकांमुळे सर्वच प्रवासी हैराण असून, वेळोवेळी संबधित विभागाला स्थानिक नागरिकांनी गतिरोधक कमी करण्याचेही सांगितले. मात्र अद्याप याकडे लक्ष देण्यात आलेले नाही.तरी संबधित विभागाने गरजेचे गतिरोधक ठेवून अनावश्यक गतिरोधक काढून घेण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाGovernmentसरकार