शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

कर्जमाफीसाठी जेलभरोमध्ये सहभागी व्हा

By admin | Updated: September 11, 2015 23:09 IST

जयंत जाधव : राष्ट्रवादी कॉँग्रेसची नाशिक

रोडला बैठकनाशिकरोड : राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून केंद्र व राज्य शासनाला शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या जेलभरो आंदोलनात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन आमदार व शहराध्यक्ष जयंत जाधव यांनी केले.राष्ट्रवादी पक्षाकडून राज्यात दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी येत्या मंगळवारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाची तयारी व रूपरेषा ठरविण्याबाबत राष्ट्रवादी नाशिकरोड विभागाची उत्सव मंगल कार्यालयात गुरुवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत आमदार जाधव यांनी दुष्काळ व शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र-राज्य शासनाला जाग आणावी म्हणून आयोजित जेलभरो आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात सामील व्हावे, असे आवाहन केले. बैठकीचे सूत्रसंचलन मनोहर कोरडे व आभार बाळासाहेब मते यांनी मानले.यावेळी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, निवृत्ती अरिंगळे, सुनीता निमसे, वंदना चाळीसगांवकर, कौसर तडवी, हरिष भडांगे, रमेश औटे, अशोक खालकर, नितीन चंद्रमोरे, विनोद देशमुख, सुरेश गायकवाड, वसीम शेख, विक्रम देशमुख, प्रशांत वाघ, मिलिंद पगारे, गिरीष मुदलियार, संजय बोडके, कन्नु ताजणे, प्रकाश साडे, संजय गायकवाड, रमेश अहेर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)