शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

पैसे काढण्याची मर्यादा वाढल्याने अंशत: दिलासा

By admin | Updated: January 18, 2017 00:02 IST

बचत खात्यावरील मर्यादा कायम : दिशाभूल होत असल्याची चर्चा

नाशिक : केंद्र सरकाने घेतलेल्या जुन्या एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेली चलनटंचाईची परिस्थिती सुधारत असताना रिझर्व्ह बँकेने एटीएममधून प्रति दिवस दहा हजार रुपयांपर्यंची रक्कम काढण्याची मूभा दिल्याने नागरिकांना निकडीच्या गरजा भागवताना अंशत: दिलासा मिळाला आहे.  रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे व्यापारी वर्गालाही चांगलाच दिलासा मिळाला आहे. चालू खात्यामधून ५० हजार रुपये काढण्याची मर्यादा १ लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे व्यवसायात रोखीने व्यवहार करण्यासाठी व्यापारी वर्गाचा मदत होत असली तरी बचत खातेधारकांच्या अडचणी कायम आहे. एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढविणे दर्शनी बदल असून, हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे. एटीएममधून रोज १० हजार रुपये काढता येत असले तरी बचत खात्यातून अशाप्रकारे एका सप्ताहात केवळ २४ हजार रुपयेच काढता येणार आहे. ही मर्यादा आरबीआयने कायम ठेवली आहे, म्हणजे दोन वेळा दहा हजार रुपये काढल्यानंतर अखेरचा पर्याय ४ हजार रुपये काढण्याचा शिल्लक राहणार आहे. त्यामुळे एटीएममधून अधिक रक्कम मिळेल असा समज झालेल्या नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. दरम्यान, एटीएममधून पैसे काढणाऱ्यांची गरज भागविण्यासाठी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेला ११० कोटी रुपये प्राप्त झाले आहे. मात्र निवडणुकांच्या काळात ही रक्कम अतिशय तोकडी असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)