शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पैसे काढण्याची मर्यादा वाढल्याने अंशत: दिलासा

By admin | Updated: January 18, 2017 00:02 IST

बचत खात्यावरील मर्यादा कायम : दिशाभूल होत असल्याची चर्चा

नाशिक : केंद्र सरकाने घेतलेल्या जुन्या एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेली चलनटंचाईची परिस्थिती सुधारत असताना रिझर्व्ह बँकेने एटीएममधून प्रति दिवस दहा हजार रुपयांपर्यंची रक्कम काढण्याची मूभा दिल्याने नागरिकांना निकडीच्या गरजा भागवताना अंशत: दिलासा मिळाला आहे.  रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे व्यापारी वर्गालाही चांगलाच दिलासा मिळाला आहे. चालू खात्यामधून ५० हजार रुपये काढण्याची मर्यादा १ लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे व्यवसायात रोखीने व्यवहार करण्यासाठी व्यापारी वर्गाचा मदत होत असली तरी बचत खातेधारकांच्या अडचणी कायम आहे. एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढविणे दर्शनी बदल असून, हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे. एटीएममधून रोज १० हजार रुपये काढता येत असले तरी बचत खात्यातून अशाप्रकारे एका सप्ताहात केवळ २४ हजार रुपयेच काढता येणार आहे. ही मर्यादा आरबीआयने कायम ठेवली आहे, म्हणजे दोन वेळा दहा हजार रुपये काढल्यानंतर अखेरचा पर्याय ४ हजार रुपये काढण्याचा शिल्लक राहणार आहे. त्यामुळे एटीएममधून अधिक रक्कम मिळेल असा समज झालेल्या नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. दरम्यान, एटीएममधून पैसे काढणाऱ्यांची गरज भागविण्यासाठी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेला ११० कोटी रुपये प्राप्त झाले आहे. मात्र निवडणुकांच्या काळात ही रक्कम अतिशय तोकडी असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)