शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

समांतर रस्ता वाहतुकीसाठी आहे की वाहनतळासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:20 IST

दीपालीनगर प्रवेशद्वारासमोर समांतर रस्त्यावरच अवजड वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, हा रस्ता वाहतुकीसाठी आहे की अवजड वाहनांच्या वाहनतळासाठी आहे, असा उपरोधिक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

इंदिरानगर : दीपालीनगर प्रवेशद्वारासमोर समांतर रस्त्यावरच अवजड वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, हा रस्ता वाहतुकीसाठी आहे की अवजड वाहनांच्या वाहनतळासाठी आहे, असा उपरोधिक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.  मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहनांची होणारी कोंडी लक्षात घेऊन दहा वर्षांपूर्वी महामार्गाच्या दोन्ही बाजूस लाखो रु पये खर्च करून समांतर रस्ता करण्यात आला. समांतर रस्त्यालगतच सूचितानगर, इंदिरानगर, राजीवनगर, राणेनगर, चेतनानगर यांसह विविध उपनगरे आहेत. या उपनगरातील हजारो संख्येने राहणारे वाहनधारक शहरात ये-जा करण्यासाठी समांतर रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. समांतर रस्त्यालगतच दीपालीनगरचे प्रवेशद्वार असून, दीपालीनगरमधून ये-जा करण्यासाठी वाहनधारकांना त्याचा वापर करावा लागतो. परंतु प्रवेशद्वारासमोर समांतर रस्त्यावरच तीन ते चार कंटेनर उभे राहतात. त्यामुळे वाहनधारकांना दीपालीनगर प्रवेशद्वारातून निघताना समांतर रस्त्यावरील वाहने दिसत नसल्याने दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. वादावादीचे प्रसंगही उद््भवत आहेत.  समांतर रस्त्यावरून मार्गक्र मण करणाºया वाहनधारकांना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागत आहे. वारंवार रस्त्यांवरच उभे राहणाºया कंटेनरधारकांविरु द्ध कोणती ठोस कारवाई होत नसल्याने शहर वाहतूक विभागाच्या कारभाराबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. समांतर रस्ता आणि दीपालीनगरमधून सर्रासपणे अवजड वाहनांची वाहतूक होत असून, त्यांच्यावर आणि समांतर रस्त्यावर तासंनतास उभ्या राहणाºया कंटेनरधारकांवर कारवाई का होत नाही? असा प्रश्न नगरसेवक रूपाली निकुळे यांनी केला आहे.  समांतर रस्त्यावर उभे राहणाºया कंटेनरला सुमारे चाळीस ते पन्नास चाके असतात तसेच कंटेनरमध्ये असलेल्या सीमेंटच्या गोण्या दुसºया वाहनांमध्ये  चढ-उतार करताना मोठ्या प्रमाणात सीमेंट उडत असल्याने वाहनधारकांच्या डोळ्यात, नाकात त्याची धूळ जाऊन त्रास होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा