शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

भरेकऱ्यांचा समांतर बाजार : ‘ शेतातील माल थेट ग्राहकांच्या घरात’ उद्देशाला हरताळ शेतकरी आठवडे बाजाराला अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:03 IST

नाशिक : ग्राहकांना शेतातील शेतमाल थेट आणि स्वस्त मिळावा यासाठी गेल्या डिसेंबर महिन्यात शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रत्यावरील पांजरापोळच्या जागेत सुरू झालेल्या शेतकरी आठवडे बाजाराला अवघ्या चारच महिन्यांत अवकळा आली आहे.

ठळक मुद्देशेतकरी आठवडे बाजार बंद होण्याच्या मार्गावर आठवडे बाजारात केवळ शेतकºयांनाच शेतमाल विक्र ी करण्यासाठी परवानगी

नाशिक : ग्राहकांना शेतातील शेतमाल थेट आणि स्वस्त मिळावा यासाठी गेल्या डिसेंबर महिन्यात शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रत्यावरील पांजरापोळच्या जागेत सुरू झालेल्या शेतकरी आठवडे बाजाराला अवघ्या चारच महिन्यांत अवकळा आली आहे. भरेकºयांनी या बाजाराला प्रथमपासून विरोध करीत सातत्याने बाजार बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याने बाजाराच्या अस्तित्वाचा प्रश्नही निर्माण झाला होता. आता भरेकºयांनी या बाजाराच्या जवळच महापालिकेच्या मोकळ्या जागेत आठवडे बाजार सुरू केल्याने शासनाचा शेतकरी आठवडे बाजार बंद होण्याच्या मार्गावर आला आहे. राज्य कृषी पणन मंडळ व नाशिक पंचवटी पांजरापोळ यांच्या संयुक्त प्रयत्नाने शासनाच्या संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रस्त्यावरील पांजरापोळच्या जागेत ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरविण्यात येतो. दर शुक्रवारी भरणाºया या बाजारात ग्राहकांना थेट शेतातील माल उपलब्ध होत असल्याने ग्राहकांच्या या बाजारावर उड्या पडत होत्या. आठवडे बाजारात केवळ शेतकºयांनाच शेतमाल विक्र ी करण्यासाठी परवानगी दिली जाते. १० ते २० शेतकºयांनी गट तयार करून पणन मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. याशिवाय पांजरपोळ कोणतेच शुल्क आकारत नाही. या नोंदणीची संख्याही आता कमी झाल्याने नवीन शेतकरी सदस्य निर्माण झालेले नाही. त्यातच पूर्वीच्या नोंदणीकृत शेतकºयांनीदेखील शेतकरी आठवडे बाजारात बसणे परवडत नसल्याचे म्हटल्याने शेतकरी आठवडे बाजाराचे भवितव्य धोक्यात आले आहे. शेताच्या बांधावरून शेतकºयांमार्फत विनामध्यस्थ थेट ग्राहकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल उपलब्ध होत असल्याने ग्राहकांनी या योजनेला चांगला प्रतिसाद दिला होता. ग्राहकांनी एकीकडे बाजाराची संकल्पना स्वीकारली असताना दुसरीकडे शेतकरी बाजार सुरू झाल्यापासून स्थानिक भरेकºयांनी बाजार बंद पाडण्याचा अनेकदा प्रयत्न केला. स्थानिक भरेकºयांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचा दावा करीत या भरेकºयांनी शेतकरी आठवडे बाजारात शिरून दोनदा बाजार बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तर त्यानंतर त्यांनी शेतकरी बाजाराच्या बाजूलाच रस्त्यावर दुकाने थाटल्यामुळे त्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी पांजरापोळ, महापालिका आणि पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. अतिक्रमण विभागाचे वाहन वारंवार तैनात करावे लागत होते.