शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पंचवटीत भुरट्या चोऱ्या सुरूच

By admin | Updated: September 13, 2014 22:11 IST

पंचवटीत भुरट्या चोऱ्या सुरूच

 

पंचवटी : परिसरात दिवसेंदिवस भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले असून, पोलिसांना भुरटे चोर पकडण्यास अपयश येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. चार दिवसांपूर्वीच पंचवटीतील नवीन आडगाव नाका परिसरात एका चारचाकी वाहनाचे चारही टायर्स चोरून नेले. या घटनेनंतर पोलीस संशयिताला पकडून चोरी उघडकीस आणतील अशी अपेक्षा होती; मात्र पोलिसांना संशयित मिळून आले नाहीच. याशिवाय सकाळच्या वेळी नागरिकांच्या घरात घुसून घरातील रोकड तसेच भ्रमणध्वनी चोरून नेणे, दिंडोरीरोडवरील भाजीबाजारातून मोबाइल चोरी यांसारख्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. मात्र पोलिसांना आतापर्यंत संशयितांना पकडण्यास अपयश आलेले आहे. एकीकडे संपूर्ण पंचवटी परिसरात पोलीस सतत गस्त घालत असल्याचा दावा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून केला जात असला, तरी पंचवटीत भुरट्या चोऱ्या होत असल्याने पोलीस निरीक्षकांनी केलेला दावा फोल ठरत आहे. (वार्ताहर)