शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदान करणाऱ्यांचा होणार सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:12 IST

विधि आयोग अहवालानुसार अपघातात मृत्यू होणाऱ्या अनेक व्यक्तींना वेळेत उपचार मिळाल्यास अपघाती मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत घट होईल. ...

विधि आयोग अहवालानुसार अपघातात मृत्यू होणाऱ्या अनेक व्यक्तींना वेळेत उपचार मिळाल्यास अपघाती मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत घट होईल. अपघातग्रस्त व्यक्तींना वेळीच मदत मिळावी, यासाठी जानेवारी, २० ते ३१ डिसेंबर, २०२० कालावधीत अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या जीवनदूत व्यक्तींचा आणि अवयवदान महत्त्व जाणून ज्यांनी अवयवदान केले आहे, अशांचा किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय गौरव करणार आहे. यासाठी संबंधितांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय खटला विभागात अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, छायाचित्र मोबाइल नंबर मदत केल्याचा दिनांक, वेळ, ठिकाण माहिती, अपघातग्रस्त व्यक्तींचा संपर्क क्रमांक (असल्यास) पोलीस आरोग्य विभागाने दिलेले प्रशस्तिपत्रक (असल्यास) सरकारी, अन्य कागदपत्रे अवयवदान केल्याचा पुरावा आदी तपशिलासह ३० जानेवारीपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

इन्फो===

दरवर्षी अपघातात मृत्यू पावणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. अपघातात जखमी झालेल्यांना तत्काळ उपचार मिळावेत, तसेच अवयवदानामुळे एखाद्याला आजारी व्यक्तीला अवयवदान करणाऱ्या व्यक्तीचा अवयव जोडल्यास पुन्हा जीवन जगणे सुरळीत होऊ शकते, म्हणून अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रबोधनाचा हा भाग आहे.

- भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी