शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
2
कीपॅड मोबाईल, ओटीपी नाही, युपीआय नाही, तरीही पैसे गायब; गिरणी कामगाराचे ७ लाख सायबर चोरट्याकडून लंपास
3
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
4
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
5
IND vs SA : 'आत्मनिर्भर' बुमराह! मार्करमला बोल्ड केल्यावर KL राहुलसोबतचं सेलिब्रेशन ठरलं खास (VIDEO)
6
हृदयद्रावक! यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती
7
'ईठा'च्या शूटवेळी श्रद्धा कपूरला दुखापत, शूटिंग थांबलं; तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या भूमिकेत दिसणार
8
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
9
Multibagger Stock: पैसाच पैसा! ₹२८ च्या शेअरनं केलं मालामाल; ५ वर्षात दिला ५६,०००% पर्यंतचा तुफान रिटर्न
10
५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
11
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
12
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
13
'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री घटस्फोटाच्या ३ महिन्यानंतर दुसऱ्यांदा बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो केले शेअर
14
india Israel: कॅमेरा लावलेली गोळी पोटात गेल्यावर काय होते? कुठून आल्या कल्पना?
15
Maharashtra CET: सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, कुठल्या दिवशी कोणता पेपर? वाचा
16
IND vs SA : बुमराहनं मार्करमसाठी जाळं विणलं; पण KL राहुलनं स्लिपमध्ये झोपा काढत त्यावर पाणी फेरलं!
17
श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत अडचणीत, २५२ कोटींच्या ड्रग्स केसप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाठवलं समन्स'
18
विनायक चतुर्थी २०२५: मार्गशीर्ष विनायक चतुर्थी ठरणार खास, गणेशकृपेने ९ राशींची पूर्ण होणार आस!
19
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
20
Tarot Card: लोभाला बळी पडू नका, मनाचा कौल घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीला पाणी देण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:09 IST

कळवण तालुक्यातील पुनंद धरणातून सटाण्यातील जलवाहिनीला पाणी देण्यास विरोध होत असून, यासाठी शनिवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला. सटाणा पालिकेला पाणी देण्यास व जलवाहिनी टाकण्यास कळवण तालुका व पुनंद खोºयातील शेतकºयांचा तीव्र विरोध असून, शनिवारी पिळकोस, विसापूर, भादवण, बिजोरे, खामखेडा, सावकी, चाचेर यांसह सुळे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी, सरपंच, सोसायटी सभापती, तरुण शेतकरी, लोकप्रतिनिधींनी एकत्र येत शेतकरी मेळावा घेतला.

पिळकोस : कळवण तालुक्यातील पुनंद धरणातून सटाण्यातील जलवाहिनीला पाणी देण्यास विरोध होत असून, यासाठी शनिवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला. सटाणा पालिकेला पाणी देण्यास व जलवाहिनी टाकण्यास कळवण तालुका व पुनंद खोºयातील शेतकºयांचा तीव्र विरोध असून, शनिवारी पिळकोस, विसापूर, भादवण, बिजोरे, खामखेडा, सावकी, चाचेर यांसह सुळे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी, सरपंच, सोसायटी सभापती, तरुण शेतकरी, लोकप्रतिनिधींनी एकत्र येत शेतकरी मेळावा घेतला.या मेळाव्यात मानूर गटाच्या जिल्हा परिषद सदस्य भारती पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, तालुकाध्यक्ष रामकृष्ण जाधव, शांताराम जाधव, सखाराम वाघ, मोहन जाधव, अण्णा शेवाळे, बाजीराव गुंजाळ, प्रवीण रौंदळ, दादाजी बोरसे यांनी उपस्थित शेतकºयांना मार्गदर्शन केले. दरम्यान, रक्त सांडावे लागले तरी चालेल पण परिसरातील एकही शेतकरी आपल्या शेतातून सटाणा शहरासाठी जाणारी पाइपलाइन खोदू देणार नाही, अशी शपथ सर्व शेतकºयांनी घेतली. जलवाहिनीला विरोध करण्यासाठी पुनंद सुळे कालवा संघर्ष कृती समितीचे गठन करण्यात आले. बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. जलवाहिनीस परिसरातील सर्व गावांचा व शेतकºयांचा विरोध असून, स्थापन करण्यात आलेल्या समितीला पाठिंबा दर्शविण्यात आला. सटाणा शहरवासीयांचा नैसर्गिक हक्क हा केळझर धरणावर असून, त्यांना कळवण तालुक्यातील धरणातील पाणी हे पाइपलाइनद्वारे कदापिही जाऊ दिले जाणारनाही. यासाठी शेतकरी शेतात पाइपलाइन खोदू देणार नाहीत. जर शासनाला सटाणा शहरवासीयांना पाणी द्यायचे असल्यास ते कालव्याद्वारे किंवा नदीद्वारे द्यावे, अशी भूमिका शेतकºयांनी मांडली आहे. अन्यथा आज या आंदोलनाची ठिणगी पडली आहे त्या ठिणगीचे आगीत रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा यावेळी शेतकºयांनी दिला आहे. याविरोधात आंदोलना स शेतकºयांनी तयार रहावे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी आपल्या मनोगतात यावेळी सांगितले. यावेळी पुनद डावा कालव्यावर अवलंबून असलेल्या गावातील शेतकºयांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष रामकृष्ण जाधव ,शांताराम जाधव,आण्णा शेवाळे यांनी या लढाची पुढील आखणी केली असून येत्या १५ आॅगस्ट ला या कालव्यावर अवलंबून असलेल्या गावातील ग्रामपंचायत ,सोसायटी व विविध संघटनांचे ठराव केले जाणार आहेत. जिल्हाधिकारी व शासनदरबारी याचा पाठपुरावा करण्यासाठी पुनद दावा कालवा संघर्ष समतिी गठन करून मोहन जाधव , सखाराम वाघ ,कारभारी पवार ,बाजीराव गुंजाळ , प्रल्हाद गुंजाळ रवींद्र गुंजाळ, दीपक गुंजाळ, हेमंत गुंजाळ ,या तरु ण शेतकº्यांची या समितीवर नेमणूक करण्यात आली आहे.