शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
2
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
3
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
4
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
5
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
6
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
7
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
8
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
9
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
10
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
11
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
12
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
13
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
14
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
15
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
16
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
17
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
18
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
19
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!

शहरात केवळ १३ टक्के हरित पट्टे राहणार

By admin | Updated: May 26, 2015 01:51 IST

शहरात केवळ १३ टक्के हरित पट्टे राहणार

नाशिक : गेल्या वेळी वादग्रस्त ठरलेल्या शहर विकास आराखड्यातील काही बदल वगळले, तर सुधारित आराखड्यातही अनेक गंभीर बाबी आढळल्या आहेत. महापालिकेच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत तब्बल ८७ टक्के रहिवासी दाखविण्यात आले असून, त्यामुळे हरित नाशिकची परंपरा असलेल्या शहरात केवळ १३ टक्के हरित पट्टे राहणार आहेत. विशेष म्हणजे अगोदरच्या वादग्रस्त आराखड्यातील आरक्षणे घटवून ती केवळ ४८२ इतकीच ठेवण्यात आल्याचा दावा आराखडा तयार करणाऱ्या पथकाने केला असला, तरी एक हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात लोकसुविधांचे आरक्षण टाकण्यात आले असून, त्याचा विचार केला तर तब्बल साडेसातशे हेक्टर क्षेत्रात आरक्षण राहणार आहे. याशिवाय वेगवेगळ्या मार्गांनी यापेक्षाही अधिक क्षेत्रावर आरक्षण टाकले जाणार असून, त्यामुळे गेल्यावेळे सारखीच परिस्थिती कायम राहणार आहे.शहराचे उपमहापौर गुरुमितसिंग बग्गा आणि विकास आराखड्यासंदर्भातील एक याचिकाकर्ता मोहन रानडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भात आरोप केला आहे. पालिकेचे क्षेत्रफळच चुकीचे ठरविणे आणि खर्चाचा ताळमेळ नसणे, तसेच आर्थिक आणि पर्यावरण अहवालच विकास आराखड्यात नसल्याने अनेक प्रकरच्या उणिवांवर त्यांनी बोट ठेवले आहे. दोन वर्षांपूर्वी नगररचना विभागाने तयार केलेला शहर विकास आराखडा वादग्रस्त ठरला होता. शासनाने त्यातच सुधारणा करण्यासाठी नगररचना विभागाचे विभागीय सहसंचालक प्रकाश भुक्ते यांची नियुक्ती केली होती. त्यांनी सुधारणा केलेला आराखडा गेल्या शनिवारी (दि.२३) प्रसिद्ध झाला.