शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

कांदा बियाणे महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 17:32 IST

अभोणा - कांद्याच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने बियाण्यांच्या किमती वाढल्या आहे. पायलीला आठ हजारापेक्षा जास्त भाव मोजावा लागत आहे.

ठळक मुद्देबाजरी, मका यांना कोंब फुटल्याने तसेच भात पिकांची वाताहात झाल्याने हे कमी की काय म्हणुन कांदे व उळे अति पाऊस व दव यामुळे संपुर्ण खराब झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अभोणेसह परिसरात दोन वेळा टाकलेले रोप पूर्ण खराब झाले असुन आता तिसऱ्यांदा पुन्हा शेतात उळे ट

अभोणा - कांद्याच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने बियाण्यांच्या किमती वाढल्या आहे. पायलीला आठ हजारापेक्षा जास्त भाव मोजावा लागत आहे.पीक पेरणीच्या वेळी पावसाने केलेला उशीर त्यातच लष्करी अळींचे आक्र मण यामुळे पिकांच्या उत्पादनात झालेली घट आणि जे काही पदरात पडणार होते तेही संततधारेने हिरावुन नेले. बाजरी, मका यांना कोंब फुटल्याने तसेच भात पिकांची वाताहात झाल्याने हे कमी की काय म्हणुन कांदे व उळे अति पाऊस व दव यामुळे संपुर्ण खराब झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अभोणेसह परिसरात दोन वेळा टाकलेले रोप पूर्ण खराब झाले असुन आता तिसऱ्यांदा पुन्हा शेतात उळे टाकत कांद्याचे रोप तयार करण्याची वेळ आली आहे. त्यातच कांद्याच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने बियाण्यांच्या किमती वाढल्या आहे पायलीला आठ हजारापेक्षा जास्त भाव मोजावा लागत आहे. असे असले तरी मिळेल त्या भावात बियाणे खरेदी करत शेतकº्यांची बियाणे टाकण्यासाठी लगबग सुरू आहे. परतीच्या पावसाने यंदा पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.भुजल साठयात वाढ झाल्याने तसेच उन्हाळ कांदा पिकास लागवडपुर्व उच्चांकी भाव मिळत असल्याने यंदा या पिकाचे क्षेत्र वाढणार असल्याचे चित्र आहे. यंदा पाऊस अधिक झाल्याने हिवाळ्यात दव अधिक पडेल व कांदा रोप खराब होईल म्हणुन तुषार सिंचनावर कांदा रोप तयार करण्याकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळला आहे. ज्यामुळे रोपावर दव जरी पडले तरी तुषार सिंचनावर रोपास पाणी दिल्याने रोपावरील दवबिंदु धुतले जाऊन रोप चांगले राहते.