शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

पाटणे परिसरात कांदा उत्पादन घटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:13 IST

सततच्या बदलत्या रोगट वातावरणाचा फटका त्यातच मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर दोन दिवस मोठ्या प्रमाणात धुके पडल्याने कांदा ...

सततच्या बदलत्या रोगट वातावरणाचा फटका त्यातच मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर दोन दिवस मोठ्या प्रमाणात धुके पडल्याने कांदा पिकावर करपा रोग मोठ्या प्रमाणात वाढीस लागला. त्यामुळे यावर्षी कांद्याचे अपेक्षित उत्पादन मिळेल की नाही या चिंतेने बळीराजा धास्तावला आहे.

यावर्षी सुरुवातीला अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे खराब झाली. दुबार बियाणे टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. दोन ते तीन हजार रुपये दराने बियाणे खरेदी करून रोपे तयार करण्यात आली. कांदा लागवडीसाठी ८ ते १० हजार रुपये एकरी मजुरी, त्यातच मजुरांची टंचाई, रासायनिक खतांचे वाढलेले दर अशा एक ना अनेक समस्यांना तोंड देत बळीराजाने कांदा लागवड केली. मात्र एक महिन्यापूर्वी अवकाळी पाऊस झाल्यानंतर थंडी नाहीशी झाली. निसर्गाचा लहरीपणाचा फटका बसून करपा रोगाने मोठ्या प्रमाणात कांद्याच्या पिकावर हल्ला केला आहे. महागडी औषधे फवारणी करूनही रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात येताना दिसत नाही.

इन्फो

शेतकरी हतबल

उन्हाचा प्रकोप, विजेचा लपंडाव, भारनियमन अशा सर्व समस्यांमुळे उन्हाळ कांद्याचे अपेक्षित उत्पादन हाती लागणार नसल्याकारणाने शेतकरी हतबल झाला आहे. हजारो रुपये खर्च करूनही उत्पादन मिळेल याची शाश्वती नाही. त्यातच दिवसेंदिवस कोसळणाऱ्या कांद्याचे दराने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.