शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

किरकोळ बाजारात कांद्याचे भाव जास्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:04 IST

नाशिक : जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांदा व्यापाºयांनी लिलाव बंद पाडल्यानंतर लिलाव पुन्हा सुरू झाले असले तरी कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. परंतु, कांद्याच्या कमी झालेल्या भावाचा फायदा ग्राहकांना मात्र होताना दिसत नाही. किरकोळ बाजारात अजूनही कांदा १८ ते २० रुपये प्रतिकिलोने विकला जात असून, मध्यस्थांच्या नफेखोरीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत नसल्याचा आरोप ग्राहकांकडून होत आहे.

नाशिक : जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांदा व्यापाºयांनी लिलाव बंद पाडल्यानंतर लिलाव पुन्हा सुरू झाले असले तरी कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. परंतु, कांद्याच्या कमी झालेल्या भावाचा फायदा ग्राहकांना मात्र होताना दिसत नाही. किरकोळ बाजारात अजूनही कांदा १८ ते २० रुपये प्रतिकिलोने विकला जात असून, मध्यस्थांच्या नफेखोरीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत नसल्याचा आरोप ग्राहकांकडून होत आहे.जिल्ह्यातील कांदा व्यापाºयांवर आयकर विभागाचे छापे पडल्यानंतर गेल्या आठवड्यात तीन दिवस कांदा लिलाव बंद राहिल्याने कांदा उत्पादकांसमोर साठवणुकीचा माल विक्रीची समस्या निर्माण झाली होती. परंतु, जिल्हाधिकाºयांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर सोमवारपासून बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पूर्ववत सुरू झाले. मात्र, काही बाजारांमध्ये व्यापाºयांनी लिलावांमध्ये अल्प प्रमाणात सहभाग घेतल्याने कांद्याचे दर घसरले असून, सरासरी अकराशे ते चौदाशे रुपये प्रतिक्विंटल दराने कांद्याचे लिलाव झाले. बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण होऊनही किरकोळ बाजारात कांदा १८ ते २० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. कांद्याच्या भावामध्ये एवढी वाढ केवळ मध्यस्थांच्या नफेखोरीमुळे होत असल्याचा आरोप किरकोळ विक्रेते व ग्राहकांनी केला आहे. सध्या लिलावात चौदाशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत कांदा विकला जात असला तरी मध्यस्थांकडून कांदा किरकोळ व्यापाºयांपर्यंत येईपर्यंत १७ ते १९ रुपयांपर्यंत पडतो. त्यामुळे ग्राहकांना १८ ते २० रुपयांपर्यंत कांद्याची विक्री करावी लागते.-अनूप जैन,किरकोळ भाजीविक्रेता कांद्याचे भाव अधिक होते तेव्हा कांदा घेताना विचार करावा लागत होता. परंतु आता कांद्याचे भाव घसरले असले तरी किरकोळ खरेदी करताना किलोमागे २० ते २२ रुपये मोजावे लागतात. त्यामुळे कांद्याचे भाव कमी होऊनही ग्राहकांना दिलासा मिळत नसेल तर सरकारने मध्यस्थांवर योग्य कारवाई करून यंत्रणेत सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे.-साधना जोशी, गृहिणी, नाशिक