शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

किरकोळ बाजारात कांद्याचे भाव जास्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:04 IST

नाशिक : जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांदा व्यापाºयांनी लिलाव बंद पाडल्यानंतर लिलाव पुन्हा सुरू झाले असले तरी कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. परंतु, कांद्याच्या कमी झालेल्या भावाचा फायदा ग्राहकांना मात्र होताना दिसत नाही. किरकोळ बाजारात अजूनही कांदा १८ ते २० रुपये प्रतिकिलोने विकला जात असून, मध्यस्थांच्या नफेखोरीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत नसल्याचा आरोप ग्राहकांकडून होत आहे.

नाशिक : जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांदा व्यापाºयांनी लिलाव बंद पाडल्यानंतर लिलाव पुन्हा सुरू झाले असले तरी कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. परंतु, कांद्याच्या कमी झालेल्या भावाचा फायदा ग्राहकांना मात्र होताना दिसत नाही. किरकोळ बाजारात अजूनही कांदा १८ ते २० रुपये प्रतिकिलोने विकला जात असून, मध्यस्थांच्या नफेखोरीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत नसल्याचा आरोप ग्राहकांकडून होत आहे.जिल्ह्यातील कांदा व्यापाºयांवर आयकर विभागाचे छापे पडल्यानंतर गेल्या आठवड्यात तीन दिवस कांदा लिलाव बंद राहिल्याने कांदा उत्पादकांसमोर साठवणुकीचा माल विक्रीची समस्या निर्माण झाली होती. परंतु, जिल्हाधिकाºयांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर सोमवारपासून बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पूर्ववत सुरू झाले. मात्र, काही बाजारांमध्ये व्यापाºयांनी लिलावांमध्ये अल्प प्रमाणात सहभाग घेतल्याने कांद्याचे दर घसरले असून, सरासरी अकराशे ते चौदाशे रुपये प्रतिक्विंटल दराने कांद्याचे लिलाव झाले. बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण होऊनही किरकोळ बाजारात कांदा १८ ते २० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. कांद्याच्या भावामध्ये एवढी वाढ केवळ मध्यस्थांच्या नफेखोरीमुळे होत असल्याचा आरोप किरकोळ विक्रेते व ग्राहकांनी केला आहे. सध्या लिलावात चौदाशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत कांदा विकला जात असला तरी मध्यस्थांकडून कांदा किरकोळ व्यापाºयांपर्यंत येईपर्यंत १७ ते १९ रुपयांपर्यंत पडतो. त्यामुळे ग्राहकांना १८ ते २० रुपयांपर्यंत कांद्याची विक्री करावी लागते.-अनूप जैन,किरकोळ भाजीविक्रेता कांद्याचे भाव अधिक होते तेव्हा कांदा घेताना विचार करावा लागत होता. परंतु आता कांद्याचे भाव घसरले असले तरी किरकोळ खरेदी करताना किलोमागे २० ते २२ रुपये मोजावे लागतात. त्यामुळे कांद्याचे भाव कमी होऊनही ग्राहकांना दिलासा मिळत नसेल तर सरकारने मध्यस्थांवर योग्य कारवाई करून यंत्रणेत सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे.-साधना जोशी, गृहिणी, नाशिक