शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

पंधरा मुलांसाठी एक किलो खिचडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 13:52 IST

पिंपळगाव बसवंत :- मुलांचे आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी पोटभर पोषण आहार मिळावा म्हणून शासनाकडून अंगणवाडी व शालेय पोषण आहार ...

ठळक मुद्दे नागरिकांचा संताप :आहेरगाव च्या अंगणवाडीतीलप्रकार.

पिंपळगाव बसवंत :-मुलांचे आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी पोटभर पोषण आहार मिळावा म्हणून शासनाकडून अंगणवाडी व शालेय पोषण आहार दिला जातो परंतु खाणारे असंख्य पण मूठभर आहार शिजवून अंगणवाडी सेविकाकडून मापात पाप करून मुलांच्या पोटाची खळगी रिकामी ठेवण्याचे काम सुरु आहे .आहेरगाव येथील अंगणवाडी पोषण आहार वितरणावेळी १५मुलांना फक्त एक किलो पोषण आहार शिजवून दिला जात असल्याचे पंचायत समिती सदस्य पंडित आहेर यांनी केलेल्या चौकशीने समोर आले आहे आहे. तपासी अधिकारी स्वप्नाली कागदे यांच्या दुर्लक्षित मुळे हे प्रकार घडत असल्याचीतक्रारकरण्यातआली.आहेरगाव येथील अंगणवाडी सेविकांची महिलांना अरेरावी नेहमी चर्चेचा विषय बनला आहे.येथील महिलांनी नेहमीत पोषण आहार मिळतो की नाही यासंदर्भात पंचायत समिती सदस्य व माजी सभापती पंडित आहेर यांना बोलवून अंगणवाडीची चौकशी केली असता अंगणवाडीत कोणताही पोषण आहार फलक लावलेला नाही, गेल्या तीन चार मिहन्याचे रजिस्टर भरलेले नाही व उपस्थित१५मुलांसाठी केवळ एक किलो पोषण आहार शिजवलेला होता. तसेच रोज दिला जाणारा नाश्ता देखील दिला जात नाही , येथील विभागाचे दप्तर तपास व सुपरवायझर करणाऱ्याचे देखील दुर्लक्ष असल्याचीतक्रारयावेळीकरण्यातआलीआहे. या अंगणवाडीच्या सेविकेची तात्काळ बदली करावी अशी मागणी यावेळी गावकº्यांनी े केली . यावेळी सविता गांगुर्डे ,स्वाती जाधव ,दीपा गिरडकर, पूजा जाधव, विद्या देशमुख ,अश्विनी कडाळे ,भारती जाधव ,स्वाती गवळी ,पूजा पगारे ,शीतल जाधव ,वैशू कोकाटे , शामिनी शेख ,मुस्कान शेख ,पुजा दाते ,प्रमिला बागुल ,वंदना जाधव ,अर्चना जाधव ,स्वाती कापसे ,आशा भोईर ,कविता जाधव आदी महिलांसह सरपंच पोलीस पाटील व ग्रामसेवक उपस्थित होते.पोषण आहार घेण्यासाठी गेल्यावर येथील अंगणवाडी सेविका अरेरावी करत असते महिलांनाच नव्हे तर गावातील सरपंच, पोलिस पाटील व सदस्यांना देखील आरेरावी करते मुलांना देखील पुरेसा पोषण आहार देत नाही त्यामुळे या महिलेची बदली करावी जेणेकरून गावात याप्रकरणी पुन्हा वाद होणार नाही याची बाल विकास अधिकाऱ्यांनीदखल घ्यावी.-सविता गांगुर्डे,महिला मंडळ अध्यक्ष,आहेरगाव