शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

एकीकडे बदल्यांची घाई, दुसरीकडे प्रशिक्षणाची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:26 IST

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून एकीकडे निवडणुकीची कामे पाहिलेल्या अधिकाºयांच्या निष्पक्षपणे निवडणूक प्रक्रिया पार पडावी म्हणून अन्यत्र बदल्या करण्यासाठी आग्रही आयोगाने नाशिक व औरंगाबाद विभागातील अधिकाºयांचे चार दिवस निवासी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन औरंगाबाद येथे सक्तीने केले आहे. विशेष म्हणजे या दिवसाचा राहण्या-खाण्याचा खर्च अधिकाºयांनी स्वत:च्या खर्चातून भागवावा लागणार असून, निवडणुकीचे कामच करावे लागणार नाही तर प्रशिक्षण तरी कशासाठी, असा सवाल अधिकारी स्वत:लाच विचारू लागले आहे.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाचा अजब फतवा : अधिकाऱ्यांपुढे स्वखर्चाचा पेच

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून एकीकडे निवडणुकीची कामे पाहिलेल्या अधिकाºयांच्या निष्पक्षपणे निवडणूक प्रक्रिया पार पडावी म्हणून अन्यत्र बदल्या करण्यासाठी आग्रही आयोगाने नाशिक व औरंगाबाद विभागातील अधिकाºयांचे चार दिवस निवासी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन औरंगाबाद येथे सक्तीने केले आहे. विशेष म्हणजे या दिवसाचा राहण्या-खाण्याचा खर्च अधिकाºयांनी स्वत:च्या खर्चातून भागवावा लागणार असून, निवडणुकीचे कामच करावे लागणार नाही तर प्रशिक्षण तरी कशासाठी, असा सवाल अधिकारी स्वत:लाच विचारू लागले आहे.दि. ७ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक आयोगाच्या संमतीने सदरच्या बदल्या केल्या जाव्यात असे ठरलेले असताना त्यात प्रत्येक जिल्ह्णातील निवासी उपजिल्हाधिकारी व उप जिल्हा निवडणूक अधिकाºयांच्या बदल्या कराव्यात की नाही याचा गोंधळ सुरू असतानाच, ज्यांच्यावर शासकीय सेवेत दिवाणी वा फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले त्यांना निवडणुकीचे कामे द्यायची की नाहीत याबाबत संभ्रम आहे. अशी एकूण परिस्थिती असताना दुसरीकडे मंत्रालयात दिवसरात्र बदल्यांचे प्रस्तावावर काम सुरू असून, कोणत्याही क्षणी अधिकाºयांच्या बदल्या होतील, असे वातावरण संपूर्ण राज्यात निर्माण झाले आहे. असे असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक अधिकाºयांचे विभाग निहाय चार, चार दिवसांचे प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.नाशिक व औरंगाबाद विभागातील अधिकाºयांचे प्रशिक्षण सोमवार ११ ते १४ फेब्रुवारी या चार दिवसाच्या काळात औरंगाबाद येथे होणार असून, इतक्या मोठ्या संख्येने प्रशिक्षणासाठी सहभागी होणाºया अधिकाºयांच्या राहण्या-खाण्याच्या सोयीपासून आयोगाने हात झटकले आहेत. प्रशिक्षणाला येणाºया अधिकाºयांनी स्वखर्चानेच आपले ‘चोचले’ भागवावे अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. सलग चार दिवस चालणाºया या प्रशिक्षण कालावधीत गैरहजर राहणाºयांवर कडक कारवाईचे संकेत देतानाच प्रत्येकाची हजेरीही घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.नेमणुकीच्या ठिकाणांचे प्रस्ताव ‘सोयी’नेनिवडणूक आयोगाने येत्या २८ फेब्रुवारीच्या आत निवडणुकीशी संबंधित कामे केलेल्या तसेच एकाच जिल्ह्णात तीन वर्षे सेवा बजावलेल्या व स्वजिल्हा असलेल्या अधिकाºयांच्या सरसकट बदल्या करण्याचे आदेश राज्यांना बजावले असून, राज्य सरकारने विभागीय आयुक्तांमार्फत बदलीपात्र अधिकाºयांची यादी व त्यांच्या नवीन नेमणुकीच्या ठिकाणांचे प्रस्ताव ‘सोयी’ने तयार करून ते सरकारला सादर केले आहेत.