शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

दीड लाख विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

By admin | Updated: February 11, 2017 00:38 IST

नाशिक विभाग : जिल्ह्यातून ७४ हजार परीक्षार्थी

 नाशिक : नाशिक विभागाअंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्णांमधून सुमारे १ लाख ६८ हजार २८७ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. नाशिक जिल्ह्णातून सर्वाधिक ७४ हजार ७१९ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत.कनिष्ठ महाविद्यालयामधील बारावीची परीक्षा अखेरची समजली जाते. या परीक्षेच्या निकालावरच विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या वाटा खुल्या होतात. येत्या २८ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला राज्यभरात सुरुवात होत असून, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागानेदेखील परीक्षेच्यादृष्टीने सर्व तयारी केली आहे. मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमांचे मिळून संपूर्ण नाशिक विभागातून एक लाख ६८ हजार २८७ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. यासाठी मंडळाने एकूण २१८ कें द्र तयार ठेवले असून, परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना पूर्ण झाल्याचे मंडळाचे नाशिक विभागाचे सचिव राजेंद्रप्रसाद मारवाडी यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्णासाठी ८६ कें द्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.धुळे जिल्ह्णातून २५ हजार ४७४, जळगावमधून ५१ हजार ७०९, नंदुरबार येथून १६ हजार ३५५ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. विभागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षांना सुरुवात झाली आहे. निवडणूक संपताच बारावीच्या लेखी परीक्षेला प्रारंभ होणार आहे. बारावीची परीक्षा सुरळीतपणे पार पाडून पारदर्शी निकाल लावण्यासाठी मंडळ प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याहीप्रकारचे मनावर दडपण न ठेवता परीक्षेची भीती न बाळगता अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन मारवाडी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)