शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

अधिकारी दौर्‍यावर; विद्यापीठ वार्‍यावर

By admin | Updated: August 4, 2015 00:11 IST

शिष्टमंडळ परतले : स्वाभिमान संघटनेची निदर्शने

 

नाशिक : आठवड्याच्या पहिल्याचदिवशी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचेकुलगुरू, कुलसचिव आणि प्र-कुलगुरूही दौऱ्यावर असल्याने आणिविद्यापीठात कुणीही जबाबदारअधिकारी नसल्याने अपीलकरण्यासाठी गेलेल्या स्वाभिमानसंघटनेच्या शिष्टमंडळाला परतावेलागले. यामुळे शिष्टमंडळानेघोषणाबाजी करीत कुलगुरूंचानिषेध नोंदविला.आरोग्य विज्ञान विद्यापीठातअनेकदा कुणीही जबाबदार अधिकारीउपस्थित राहत नसल्याने आणिएकाचवेळी सर्व अधिकारी पुणे, मुंबई वारी करीत असल्याने अनेकविद्यार्थ्यांची आणि पालकांचीगैरसोय होत असल्याची तक्रारस्वाभिमान संघटनेला प्राप्त झालीहोती. त्यानुसार जिल्हाध्यक्ष डॉ.संदीप कोतवाल यांच्यामार्गदर्शनाखाली कुलगुरूंनाभेटण्यासाठी गेलेल्याशिष्टमंडळालाही तोच अनुभव आला.विद्यापीठात कुलगुरू, कुलसचिवआणि प्र-कुलगुरूही उपस्थितनसल्याने अपील करणार कुणाकडे?असा प्रश्न निर्माण झाला. यावेळीउपस्थित एकाही अधिकाऱ्यानेआपणाला अपील स्वीकारण्याचाअधिकार नसल्याचे सांगितले.याप्रकारामुळे संतप्त झालेल्याकार्यकर्त्यांनी विद्यापीठाबाहेरघोषणाबाजी केली. विद्यापीठातकुणी अधिकारी नसेल तर थेटवैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडेयांच्याकडे अपील करावे काय? असाप्रश्न कोतवाल यांनी उपस्थित केला.यावेळी येथील माहितीअधिकाऱ्याने प्रशासन अधिकाऱ्याकडेबोट दाखविले, तर प्रशासनअधिकाऱ्याने निवेदन स्वीकारले मात्रअपील मात्र स्वीकारता येणारनसल्याचे सांगितले.विद्यापीठाचे अपिलीयअधिकारी स्वत: कुलसचिव असल्यानेतेच अपील स्वीकारू शकतात, असेसांगितले. यावेळी प्रशासन अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेतसंघटनेने येथील कारभारामुळे विद्यार्थीआणि पालकांची गैरसोय होतअसल्याचे आणि कामे होत नसल्यानेमनस्ताप होत असल्याची बाबनिदर्शनास आणून दिली. (प्रतिनिधी)