शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

आरक्षण विकसित करणे होणार बंधनकारक

By admin | Updated: November 17, 2015 23:15 IST

विकास आराखडा : शासकीय कार्यालयांकडून बंधपत्रे भरून घेणार

 संजय पाठक, नाशिकशहर विकास आराखड्यात विविध ठिकाणी भूखंड आरक्षित ठेवण्याची मागणी करणाऱ्या शासकीय खात्यांना नंतर घूमजाव करता येणार नाही, तर संबंधित भूखंड आरक्षित करणे बंधनकारक असणार आहे. नव्या विकास आराखड्यात आरक्षणे टाकण्यापूर्वी संंबंधित खात्यांकडून बंधपत्र भरून घेण्यात आली आहेत. शहर विकास आराखड्यातील फेरबदल अखेर प्रसिद्ध करण्यात आले असून, हरकतींच्या तुलनेत नगण्य तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. सदरचे बदल पाहण्यासाठी महापालिकेत गर्दी झाली होती. प्रारूप शहर विकास आराखड्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. सुमारे बावीसशे हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी झाल्यानंतर ११७ बदल करण्यात आले असून, सोमवारी आराखडा शासनाकडे अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी तो नगररचना उपसंचालक आणि महापालिकेच्या मुख्यालयात प्रसिद्ध करण्यात आला. विकास आराखडा तयार करताना विविध शासकीय खात्यांना त्यांची गरज कळवण्यास सांगितले जाते. त्यानुसार महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, पोलीस खाते आणि अन्य खाते आपल्या गरजेनुसार आरक्षित भूखंडांची मागणी करतात.मध्यवर्ती कार्यालयाबाबत घडला होता प्रकारगेल्या विकास आराखड्यात त्र्यंबकरोडवर पीटीसीसमोर मध्यवर्ती शासकीय कार्यालयाचे आरक्षण ठेवण्यात आले होते. मात्र, महसूल खात्याने ऐनवेळी घूमजाव करीत आरक्षणाची गरज नसल्याचे कळविले होते. त्यामुळे आता जबाबदारी टाळता येणार नाही.