शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
2
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
3
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
4
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
5
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
6
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
7
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
8
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
9
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
10
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
11
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
12
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
13
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
14
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
15
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
16
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
17
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
18
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
19
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
20
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!

स्वराज्य हा नियोजनाचा वस्तुपाठ :  नितीन बानगुडे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:18 IST

राजकारण केवळ दंडाच्या बळावर नव्हे तर बुद्धिचातुर्यावर करावे लागते हे साडेतीनशे वर्षांपूर्वी गनिमी काव्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले. नियोजन काय असते यांचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते, असे प्रतिपादन प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले.

देवळाली कॅम्प : राजकारण केवळ दंडाच्या बळावर नव्हे तर बुद्धिचातुर्यावर करावे लागते हे साडेतीनशे वर्षांपूर्वी गनिमी काव्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले. नियोजन काय असते यांचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते, असे प्रतिपादन प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले. देवळाली कॅम्प आठवडे बाजार मैदानावर शिवसेना व श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. बानगुडे पाटील म्हणाले की, छत्रपतींनी अठरा पगड जातींच्या लोकांना बरोबर घेऊन संघर्षातून सुराज्य स्थापन केले.शिवरायांनी पन्नास वर्षांत एकशेदहा किल्ले बांधले मात्र कोणत्याही किल्ल्याला स्वत:चे नाव दिले नाही. नियोजन हा शिवरायांचा स्थायिभाव होता म्हणूनच त्यांनी त्यांच्या सर्वाधिक लढाया रात्रीच्या वेळी लढल्या, असे त्यांनी सांगितले.यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, युवराज गोडसे, आशा गोडसे, प्रभावती धिवरे, दिनकर पाळदे, चंद्रकांत गोडसे, संजय शिंदे, प्रमोद घुमरे, प्रकाश सुराणा, संजय गोडसे, प्रवीण पाळदे, भीमा अहेर आदी मान्यवर उपस्थित होते. शिवसेना विधानसभा संघटक हनुमंत देवकर यांनी अनाथ मुलीच्या विवाहासाठी ५० हजार रुपये मदत प्रा. बानगुडे यांच्या हस्ते देण्यात आली.जीवनगौरवने सन्मानितप्रा. बानगुडे पाटील यांच्या हस्ते महाराज बिरमानी, सदाशिव मोजाड, नामदेव गोडसे, बॅनर्जी वाघचौरे, रामचंद्र पाळदे, कौसल्या मुळाणे, डॉ. जगदीश कागदे, काशीनाथ पाळदे, शेखर पाटोळे, भाऊसाहेब मोजाड, हेमंत जोशी, संतोष जुंद्रे, वैष्णवी व प्रतीक्षा भालेराव, बाळासाहेब बोडके, राजेंद्र ठाकूर, गणेश करंजकर, ओंकार काळे, पवन बोरस्ते यांचा गौरव करण्यात आला.

टॅग्स :Nitin Banugade-Patilनितीन बानुगडे-पाटील