शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

लठ्ठपणा पूर्णपणे बरा करणे शक्य : जयश्री तोडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 01:43 IST

नाशिक : लठ्ठपणा हा शरीरासाठी धोकादायक असून, मागील दशकामध्ये लठ्ठपणा हा आजार असल्याचे सिद्ध झाले आहे.

ठळक मुद्देडॉक्टारांचे मार्गदर्शन आणि औषधोपचारासह योग्य आहार लठ्ठपणामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर

नाशिक : लठ्ठपणा हा शरीरासाठी धोकादायक असून, मागील दशकामध्ये लठ्ठपणा हा आजार असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे वेळीच या आजारावर नियंत्रण मिळवणे आवश्यक असून, तज्ज्ञ डॉक्टारांचे मार्गदर्शन आणि औषधोपचारासह योग्य आहार आणि दैनंदिन सवयींमध्ये योग्य ते बदल घडवून आणल्यास लठ्ठपणावर पूर्णपणे मात करता येणे शक्य असल्याचे मत ओबेसिटी तज्ज्ञ डॉ. जयश्री तोडकर यांनी व्यक्त केले आहे. गोदाघाटावरील नाशिक वसंत व्याख्यानमालेत जयश्री तोडकर यांनी शुक्रवारी (दि. १८) अठरावे पुष्प गुंफले. दिवंगत उद्योजक रामनाथशेठ चांडक यांच्या स्मृतिप्रीत्यक्ष ‘करुया लठ्ठपणावर मात’ या विषयावर बोलताना तोडकर यांनी जगभरात साथीप्रमाणे फैलावत असलेल्या लठ्ठपणाविषयी माहिती देत त्यावरील उपचार व उपायांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. लठ्ठपणामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर असून, हा आजार साथीसारखा पसरत असल्याने लहान मुलांमधील लठ्ठपणामध्ये भारत पहिल्या क्रमांकाच्या दिशेने आगेकूच करीत असल्याचे त्यांनी सांगितले. विकसनशील व विकसित अशा दोन्ही देशांमध्येही ही समस्या दिसून येत आहे. एकेकाळी कुपोषित देश असलेल्या भारताला आता लठ्ठपणाने ग्रासले आहे. या आजाराविषयी जनजागृती निर्माण होण्याची गरज असून, ही एक चळवळ होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. जयश्री तोडकर यांनी व्यक्त केले. त्यांनी माहितीपटाच्या माध्यमातून लठ्ठपणाग्रस्त व्यक्तींच्या समस्या व त्यांना येणाºया विविध अडचणींची माहिती दिली.