शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

गटशिक्षणाधिकाºयांना बजावल्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:18 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना १५ आॅगस्टपर्यंत गणवेशवाटप प्रक्रि या राबवून त्यांचा अहवाल शिक्षण विभागास सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, जिल्ह्णातील एकाही गटशिक्षणाधिकाºयांनी अहवाल सादर केलेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या प्राथमिक शिक्षण विभागाने माहिती सादर न करणाºया १५ गटशिक्षणाधिकाºयांना नोटिसा बजावल्याचे वृत्त आहे.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना १५ आॅगस्टपर्यंत गणवेशवाटप प्रक्रि या राबवून त्यांचा अहवाल शिक्षण विभागास सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, जिल्ह्णातील एकाही गटशिक्षणाधिकाºयांनी अहवाल सादर केलेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या प्राथमिक शिक्षण विभागाने माहिती सादर न करणाºया १५ गटशिक्षणाधिकाºयांना नोटिसा बजावल्याचे वृत्त आहे. प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत असलेल्या तीन हजार ३३७ प्राथमिक शाळांमधील दोन लाख ८६ हजार विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी शिक्षण विभागाने नऊ कोटी ७६ लाख ३८ हजारांचा निधी वर्ग केला आहे. यंदा विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट निधी जमा करून गणवेश खरेदी होणार आहे. यासाठी पालकांनी त्यांच्या पाल्यांना गणवेश खरेदी करून दिल्यानंतर त्याचे देयके शाळेत सादर करायचे आहे. त्यानंतर पालक व विद्यार्थ्यांच्या संयुक्त खात्यावर गणवेशाची चारशे रु पये रक्कम जमा होणार आहे. मात्र, शाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालवधी लोटला, स्वातंत्र्य दिन उजाडला तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाही. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण विभागाने केलेले दुर्लक्ष, जिल्हा बँकेची आर्थिक डबघाईस आलेली स्थिती व पालक-विद्यार्थ्यांचे संयुक्त खाते उघडण्यास पुरेशी नसलेली राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांची संख्या यामुळे निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यात आलेले नाही. त्यातल्या काहींनी गणवेश खरेदी करून बिल सादर केले आहे. मात्र, आतापर्यंत केवळ १८ हजार विद्यार्थ्यांच्या गणवेशाची रक्कम बँक खात्यात जमा झाली आहे. स्वातंत्र्यदिनापर्यंत विद्यार्थ्यांचे खाते उघडून त्यांची गणवेश खरेदी होऊन त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याच्या सूचना शिक्षणविभागाने दिल्या होत्या. याबाबतचा अहवालही सादर करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाºयांना देण्यात आले होते. प्रत्यक्षात, स्वातंत्र्य दिन होऊनदेखील तालुकास्तरावरून अहवाल प्राप्त झालेला नाही. तसेच शिक्षण विभागाच्या पत्राला उत्तरदेखील देण्यात आलेले नसल्याचे समोर आले आहे. यामुळे संतप्त झालेल्या प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकाºयांनी या सर्व गटशिक्षणाधिकाºयांना नोटिसा पाठवून दिलेली जबाबदारी पार न पाडल्याबद्दल आपणाविरोधात कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.