शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

स्टेशनवाडीत घरे खाली करण्यासाठी नोटिसा

By admin | Updated: December 20, 2015 22:52 IST

निवेदन : परिसरातील रहिवाशांची पुनर्वसन करण्याची मागणी

देवळाली कॅम्प : येथील स्टेशनवाडी परिसरात राहणाऱ्या शेकडो नागरिकांना प्रशासनाने घरे खाली करण्यासाठी नोटीस बजावली असून, येथील रहिवाशांनी एकत्र येत छावणी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडीयर प्रदीप कौल यांना निवदनाद्वारे आमचे पुनर्वसन करा, अशी मागणी केली आहे. यावेळी छावणी परिषदेचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे, नगरसेवक दिनकर आढाव आदि मान्यवर उपस्थित होते.ब्रिगेडीयर कौल यांनी निवेदनकर्त्यांना सांगितले की, मानवीय दृष्टिकोनातून तुमच्या भावना आम्ही जिल्हाधिकारी, राज्य शासन यांना कळविणार आहोत.निर्वासित होणाऱ्या नागरिकांना राजीव गांधी घरकुल योजना, इंदिरा आवास योजनेअंतर्गत जागा उपलब्ध करून देत निर्वासित होण्यापासून वाचवावे, अशा आशयाचे निवेदन दिले आहे.निवेदनावर कल्पना पवार, दीपक उन्हवणे, जगन पवार, विनोद भगवाने, विकास आहिरे, गीता जोसेफ, कुणाल भवार आदिंसह वॉर्ड क्र. ५ मधील रहिवाशांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)