शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

साखर विक्रीसाठी केंद्रांची कारखान्यांना नोटीस

By admin | Updated: June 17, 2014 00:08 IST

साखर विक्रीसाठी केंद्रांची कारखान्यांना नोटीस

 

नाशिक : साखरेचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश होत असल्याने साखर कारखान्यांनी त्यांच्या ताब्यातील साखरेची त्वरित विक्री करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्याला आणि राज्य सरकारने ११० हून अधिक साखर कारखान्यांना दिले असून, त्यात नाशिक व निफाड साखर कारखान्यांचा समावेश असल्याचे कळते.विशेष म्हणजे सुमारे २५० कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी यापूर्वीच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने दोन्ही साखर कारखान्यांना १० जूनलाच नोटिसा बजावल्या आहेत. कारखान्याच्या संचालक मंडळाने त्रिपक्षीय करार करण्यास यापूर्वीच विरोध केल्याने दोन्ही साखर कारखान्यांच्या ताब्यात असलेली सुमारे ३५० पोती साखर विक्री अडचणीत आली होती. दोन्ही साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाने जिल्हा बॅँकेला आधी हंगामासाठी कर्ज द्या, मगच साखर विक्री करा, अशी विनंती केली आहे. दोेन्ही कारखान्यांचे काही संचालक शासनाकडून दोन्ही साखर कारखान्यांना सरकारी हमी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता त्यातच साखर विक्री करण्याबाबत केंद्र सरकारनेच निर्देश दिल्याने आता दोेन्ही साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाला साखर विक्री लवकरात लवकर करावी लागण्याची चिन्हे आहेत.(प्रतिनिधी)