शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

शेतकऱ्यांना दुसरे धनादेश देण्याची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:51 IST

तुम्ही शेतकºयांना दिलेल्या धनादेशाचे कुरियर हरवले असल्याने संबंधितांना नव्याने धनादेश द्यावा किंवा इतर मार्गाने पैसे अदा करावेत असे पत्र राजापूरच्या महाराष्ट्र बँकेने धनादेश देणाºया व्यापाºयांना दिले आहे. यामुळे धनादेश हरवले बँकेने पण दुसरा धनादेश मिळविण्यासह पैशांसाठी शेतकºयांना मनस्ताप करण्याची वेळ आली आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे.

राजापूर : तुम्ही शेतकºयांना दिलेल्या धनादेशाचे कुरियर हरवले असल्याने संबंधितांना नव्याने धनादेश द्यावा किंवा इतर मार्गाने पैसे अदा करावेत असे पत्र राजापूरच्या महाराष्ट्र बँकेने धनादेश देणाºया व्यापाºयांना दिले आहे. यामुळे धनादेश हरवले बँकेने पण दुसरा धनादेश मिळविण्यासह पैशांसाठी शेतकºयांना मनस्ताप करण्याची वेळ आली आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे.  राजापूर येथे महाराष्ट्र बँकेची शाखा असून, राष्ट्रीयीकृत असलेली एकमेव बँक या परिसरात असल्याने पाच ते सहा गावांतील शेतकºयांचे आर्थिक व्यवहार येथून चालतात. शेतमाल विक्रीसह इतर खासगी व्यवहारांचे धनादेशदेखील शेतकरी व इतर ग्रामस्थ येथेच वटणावळीसाठी जमा करतात. नेहमीप्रमाणे येथे जमा झालेले शेतकºयांचे सुमारे १७ लाखांच्या रकमेचे ४२ धनादेश राजापूर शाखेचे व्यवस्थापक देशमुख यांनी येवला येथील सोमाणी कुरियरकडे ९ एप्रिल रोजी कुरियर करण्यासाठी दिले. हे टपाल येवल्यातून नाशिक येथील सोमाणी कुरियरकडे पाठवले होते. मात्र, सोमाणी कुरियरने हे टपाल टिळकरोड येथील सर्व सेवा शाखा बँकेत देण्याऐवजी गडकरी चौक येथील बँक आॅफ महाराष्ट्र मुख्य कार्यालयात जमा केल्याचे तपासात उघड झाले आहे. या बेचाळीस शेतकºयांना ज्यांनी चेक दिले त्यांना उद्देशून दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण दिलेला धनादेश आपल्या बँक खात्यातून वटणावळ झाला की नाही ते पाहावे. नाहीतर संबंधितांना नव्याने धनादेश द्यावा किंवा रोख व इतर मार्गाने पैसे देण्यात यावे, अशी विनंती बँकेने या पत्राद्वारे केली आहे. वास्तविक या सगळ्या प्रकारात कुठलाही दोष नसताना धनादेश बँकेत जमा केलेले शेतकरी मात्र मनस्ताप सहन करत असून आता दुसरा धनादेश किंवा पैसे मिळविण्यासाठी त्यांना वारंवार चकरा माराव्या लागणार आहेत.

टॅग्स :bankबँक