शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शेतकऱ्यांना दुसरे धनादेश देण्याची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:51 IST

तुम्ही शेतकºयांना दिलेल्या धनादेशाचे कुरियर हरवले असल्याने संबंधितांना नव्याने धनादेश द्यावा किंवा इतर मार्गाने पैसे अदा करावेत असे पत्र राजापूरच्या महाराष्ट्र बँकेने धनादेश देणाºया व्यापाºयांना दिले आहे. यामुळे धनादेश हरवले बँकेने पण दुसरा धनादेश मिळविण्यासह पैशांसाठी शेतकºयांना मनस्ताप करण्याची वेळ आली आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे.

राजापूर : तुम्ही शेतकºयांना दिलेल्या धनादेशाचे कुरियर हरवले असल्याने संबंधितांना नव्याने धनादेश द्यावा किंवा इतर मार्गाने पैसे अदा करावेत असे पत्र राजापूरच्या महाराष्ट्र बँकेने धनादेश देणाºया व्यापाºयांना दिले आहे. यामुळे धनादेश हरवले बँकेने पण दुसरा धनादेश मिळविण्यासह पैशांसाठी शेतकºयांना मनस्ताप करण्याची वेळ आली आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे.  राजापूर येथे महाराष्ट्र बँकेची शाखा असून, राष्ट्रीयीकृत असलेली एकमेव बँक या परिसरात असल्याने पाच ते सहा गावांतील शेतकºयांचे आर्थिक व्यवहार येथून चालतात. शेतमाल विक्रीसह इतर खासगी व्यवहारांचे धनादेशदेखील शेतकरी व इतर ग्रामस्थ येथेच वटणावळीसाठी जमा करतात. नेहमीप्रमाणे येथे जमा झालेले शेतकºयांचे सुमारे १७ लाखांच्या रकमेचे ४२ धनादेश राजापूर शाखेचे व्यवस्थापक देशमुख यांनी येवला येथील सोमाणी कुरियरकडे ९ एप्रिल रोजी कुरियर करण्यासाठी दिले. हे टपाल येवल्यातून नाशिक येथील सोमाणी कुरियरकडे पाठवले होते. मात्र, सोमाणी कुरियरने हे टपाल टिळकरोड येथील सर्व सेवा शाखा बँकेत देण्याऐवजी गडकरी चौक येथील बँक आॅफ महाराष्ट्र मुख्य कार्यालयात जमा केल्याचे तपासात उघड झाले आहे. या बेचाळीस शेतकºयांना ज्यांनी चेक दिले त्यांना उद्देशून दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण दिलेला धनादेश आपल्या बँक खात्यातून वटणावळ झाला की नाही ते पाहावे. नाहीतर संबंधितांना नव्याने धनादेश द्यावा किंवा रोख व इतर मार्गाने पैसे देण्यात यावे, अशी विनंती बँकेने या पत्राद्वारे केली आहे. वास्तविक या सगळ्या प्रकारात कुठलाही दोष नसताना धनादेश बँकेत जमा केलेले शेतकरी मात्र मनस्ताप सहन करत असून आता दुसरा धनादेश किंवा पैसे मिळविण्यासाठी त्यांना वारंवार चकरा माराव्या लागणार आहेत.

टॅग्स :bankबँक