शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

बंदोबस्ताचा अतिरेक नको

By admin | Updated: September 20, 2015 23:26 IST

बंदोबस्ताचा अतिरेक नको

त्र्यंबकेश्वर : प्रशासनाने १३ सप्टेंबरच्या दुसऱ्या मुख्य शाहीस्नानाचे नियोजन अत्यंत चांगले केले होते. काही पोलिसांकडून अतिरेक झाला, त्यांनी तसे करू नये व येत्या २५ सप्टेंबर रोजी होणारे तिसरे आणि अंतिम शाहीस्नानाचे नियोजनही दुसऱ्या शाहीस्नानाप्रमाणे करावे, असे मत शनिवारी त्र्यंबकेश्वर येथे आखाडा परिषदेत व्यक्त केले.

याच बैठकीत पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन व त्र्यंबक नगरपालिकेचे मुख्याधिकारी व पदाधिकारी यांनाही धन्यवाद देण्यात आले. त्र्यंबक नगरपालिकेने केलेली स्वच्छता अत्यंत चांगली होती. अशी स्वच्छता कुठेच पहावयास मिळाली नाही, असेही या बैठकीत नमूद केले.दरम्यान, आखाड्याच्या नवीन बांधकामांना मालमत्ता कर लावू नये किंवा घरपट्टी आकारू नये तसेच बांधकाम केलेल्या इमारती या धार्मिकस्वरूपाच्या असून, आखाड्यांच्या मालमत्ता आहेत. तसेच कुंभ सुरू झाल्यापासून म्हणजेच ध्वजारोहणापासून ते ३० सप्टेंबरपर्यंत वीज वितरण कंपनीने बिल आकारू नये. ३० सप्टेंबरनंतर आम्ही वीज बिल नियमित भरू, असे आखाडा परिषदेच्या बैठकीत एकमताने प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत नरेंद्रगिरी महाराज, स्वामी सागरानंद ,अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरीगिरी महाराज, महंत प्रेमानंद, महंत दुर्गादास आदि १० आखाड्यांचे संत-महंत उपस्थित होते. (वार्ताहर)