शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
2
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
3
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
4
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
5
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
6
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
9
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
12
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
13
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
14
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
15
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
16
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
17
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
18
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
19
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
20
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या

प्रदूषणाला नाही तोटा

By admin | Updated: October 11, 2015 21:45 IST

प्रदूषणाला नाही तोटा

नाशिक : गोदापात्राचे प्रदूषण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून अनेकविध उपाययोजना केल्या जातात. त्यासाठी यंत्रणादेखील कार्यरत आहे, परंतु पूर्वीपासूनच नदीपात्रात कपडे धुण्यासाठी येणाऱ्या स्थानिकांचा प्रश्न सोडविण्याबाबत प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. गोदावरी नदी ही शहरातून वाहते. त्यामुळे नदीच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वसलेल्या परिसरातील महिला कपडे धुण्यासाठी नदीवर येतात. त्यामुळेच बंदी आणि मनाईचे कितीही नियम करण्यात आले असले तरी स्थानिकांनी जायचे कुठे असाही प्रश्न असल्याने यावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही.दसरा आणि दिवाळीच्या काळात तर नदीकाठावर कपडे आणि गाड्या धुणाऱ्यांची संख्या काही पटीने वाटते. या काळात पात्राचे प्रदूषण होतच असते. मात्र सणासुदीच्या काळात अशी गर्दी ही वाढतच असते. स्थानिकांना नदीपात्रावर येण्यापासून रोखणे तसे शक्य होणार नाही ही बाब प्रशासनालाही मान्य असल्यानेच कदाचित कपडे धुणाऱ्यांवरील कारवाई होणे शक्य होत नाही. नदीवर येण्यापासून स्थानिकांना रोखणे शक्य नसल्याने प्रदूषणाला काहीप्रमाणात आमंत्रण मिळणार आहे. हे खरे असले तरी नियम कितीही केले तरी कपडे आणि गाड्या धुण्यापासून कितीजणांना रोखणार असाही प्रश्न प्रलंबित राहतो. सणासुदीच्या दिवसात नदीवर अशा प्रकारे गर्दी नेहमीच होत असली तरी यंदा मात्र गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. घाटांची निर्मिती झाल्यानेही कपडे धुणाऱ्यांची गर्दी वाढतच आहे. (प्रतिनिधी)