शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांची ना चौकशी, ना दिलासा

By admin | Updated: May 6, 2015 01:21 IST

तहसीलदारांची ना चौकशी, ना दिलासा

  नाशिक : सुरगाणा धान्य घोटाळ्याप्रकरणी सात विद्यमान तहसीलदारांना दोषी ठरवून विधीमंडळात थेट निलंबनाची घोषणा करणाऱ्या राज्य सरकारने आपल्या निर्णयात काहीशी शिथिलता आणित संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे ठरविले असले तरी, अद्याप अशा प्रकारच्या चौकशीला सुरुवातच न झाल्याने तहसीलदारांचा जीव टांगणीला लागला आहे. अशातच या साऱ्या प्रकरणाबाबत थेट राज्यपाल व मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बाजू मांडण्याचा प्रयत्नही फसल्यामुळे सैरवैर झालेल्या तहसीलदारांना आता पावसाळी अधिवेशनाचीच आस लागून राहिली आहे. सुमारे सव्वापाच कोटी रुपयांच्या धान्य घोटाळ्याप्रकरणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी जिल्'ातील आजी-माजी नऊ तहसीलदार व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा केली होती. त्यापैकी पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ यांच्या निलंबनाचे आदेश अधिवेशन आटोपताच काढण्यात आले, परंतु तहसीलदारांच्या आदेशाबाबत सरकारच संभ्रमात सापडले आहे. या साऱ्या प्रकरणाशी तहसीलदारांचा काहीही संबंध नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आलेली असली तरी, विधीमंडळात केलेल्या घोषणेला प्राप्त झालेले कायदेशीर बंधन आड येत असल्याने तहसीलदारांचे निलंबनाचे आदेश जसे रद्द झाले नाहीत,