शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

पुढचे संमेलन काश्मीरला घेतील! भालचंद्र नेमाडे यांचा टोला

By admin | Updated: April 6, 2015 00:40 IST

पुढचे संमेलन काश्मीरला घेतील! भालचंद्र नेमाडे यांचा टोला

  नाशिक : ‘साहित्य संमेलने हा रिकामटेकड्यांचा उद्योग’ अशी टीका करणाऱ्या ‘ज्ञानपीठ’ विजेत्या भालचंद्र नेमाडे यांनी घुमानच्या संमेलनावरूनही महाराष्ट्र साहित्य परिषदेला टोला लगावला आहे. ‘हे पुढचे संमेलन जम्मू-काश्मीरलाही घेतील’ अशा शब्दांत त्यांनी टीका केली. नाशकात एका कार्यक्रमात बोलताना जात-धर्म, इतिहास व भाषा यासंदर्भात विवेचन करताना एक धागा पकडून नेमाडे म्हणाले की, एका मराठी प्रजातीची दहा-बारा घरे काश्मीरला असून, त्यामुळे कदाचित पुढचे संमेलन जम्मू-काश्मीरला घेतले जाईल. साहित्य परिषदांना मराठी माणसाचा नुसता वास आला, तरी तिथे संमेलने घेतात. जात-धर्माच्या व्यवस्थेचे समर्थन करताना त्यांनी धर्मनिरपेक्षवाद्यांवरही कडाडून टीका केली. हे लोक जातिअंताच्या गोष्टी करतात आणि स्वत: मात्र वरच्या जातीच्या मुलीशी लग्न करतात. म्हणजे जातीचा वेगळ्या अर्थाने अंतही होतो आणि बायकोही मनासारखी मिळते. जात-धर्माची व्यवस्था सरसकट वाईट म्हणणे चुकीचे असून, या रचनेत राहूनच सुधारणा करायला हव्यात, असे मतही त्यांनी मांडले.