शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पेठमध्ये दुसऱ्या दिवशीही संततधार

By admin | Updated: August 4, 2016 00:52 IST

घरांची पडझड : भातशेतीचे नुकसान; पंचनामे करण्याची मागणी

पेठ : शहरासह तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी संततधार सुरूच असून, नद्या-नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर ओसंडून वाहत आहे. वाघेरा घाटातील एकेरी वाहतूक बुधवारी सायंकाळी सुरू करण्यात आली.गत दोन दिवसापासून संपूर्ण तालुक्यात मुसळधारेने हाहाकार उडवला आहे. गावोगावी घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून, भिंतींना ओल आल्याने घरसंसार उघड्यावर पडले आहेत. जवळपास सर्व नद्या तुडुंब भरून वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. घाट रस्त्यावर मातीचे भराव खचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.भुवन घाटात दरड कोसळलीभुवनच्या घाटात ठिकठिकाणी दरड कोसळल्याने भुवन, खामशेत, खडकी, आंबापाणी, बोंडारमाळ, उम्रद, बोरपाडा, बिलकस आदि गावांचा पेठशी संपर्क तुटला असून, पेठ, भुवन, हरसूल मार्ग बंद झाला आहे. दमणगंगासह लहान-मोठ्या नद्यांना प्रचंड पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोटंबी घाटातील दरड हटविण्याचे काम मजुरांच्या साह्याने केले जात असून, यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.पंचनामे करण्याची मागणीमुसळधार पावसाने लावणी केलेले भात व नागलीच्या पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून, प्रशासनाने शासकीय यंत्रणेकडून तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात येत आहे. घाटात मोठी दरड कोसळल्याने दोन दिवसांपासून नाशिक - हरसूल मार्ग बंद होता. प्रवाशासह वाहनधारकांचे प्रचंड हाल होत होते. पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात दरड हटवण्यावरून कलगीतुरा सुरू असल्याने रस्ता मोकळा करण्यात विलंब झाला असल्याची चर्चा आहे. (वार्ताहर)