शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

रुई वस्तीत बसविले नवीन रोहित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 23:10 IST

खेडलेझुंगे : रु ई-कोळगाव रस्त्यावरील वस्तीतील रोहित्राच्या दुरवस्थेचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच महावितरण कंपनी खडबडून जागी झाली. तातडीने सदर ठिकाणी नवीन रोहित्र बसविण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये समाधान : महावितरण कंपनीकडून तातडीने दखल

लोकमत न्यूज नेटवर्कखेडलेझुंगे : रु ई-कोळगाव रस्त्यावरील वस्तीतील रोहित्राच्या दुरवस्थेचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच महावितरण कंपनी खडबडून जागी झाली. तातडीने सदर ठिकाणी नवीन रोहित्र बसविण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.खंडेराव नरहरी गवळी यांच्या वस्तीवर वीज महावितरण कंपनीचे रोहित्र आहे. रोडलगत असलेल्या या रोहित्राची अत्यंत दुरवस्था झाली होती. तेथील वीज वितरण कंपनीने तेथील रोहित्रातील जुनाट सडलेली आणि उघडी पेटी बदलून नवीन पेटी बसविली आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशी शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वीज वितरण कंपनीच्या देवगांव उपकेंद्राच्याअंतर्गत असलेल्या कार्यक्षेत्रातील रोहित्रांचा बोजबारा वाजलेला आहे. वारंवारतक्रारी, पदाधिकारी यांनी समक्ष, फोनद्वारे केलेली कानउघडणीचाही कोणताही परिणाम या अधिकारी कर्मचाºयांवर झाल्याचा दिसून येत नाही. उघडे रोहित्र, तुटलेल्या तारा यांमुळे परिसरातून अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे.परिसरातील रोहित्रांची वीज वितरण कंपनीकडून पाहणी होऊन त्यांचीही अशाप्रकारे दुरु स्ती करावी, अशी आशा व्यक्त केली आहे. शेतातील तिरपे झालेले खांब, दोन खांबांमधील तारांचे पडलेले झोल, रोहित्रांवरील नादुरु स्त पेट्या, शाळा, हॉस्पिटल परिसरातील सडलेले,उघडे असलेले आणि कमी उंचीवर असलेल्या धोकादायक पेट्या, रोहित्र आॅइल डब्बे यांची पहाणी होऊन तात्काळ दुरु स्ती करण्याचे कामकाजकरणे गरजेचे आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतMSRDCराज्य रस्ते विकास महामंडळ