शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

सकारात्मक विचारातून काम करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:15 IST

नाशिक : - सुदृढ आणि निरोगी जीवन जगण्यासाठी समाजात सजगता निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी सकारात्मक विचार जागृत ठेवून ...

नाशिक : - सुदृढ आणि निरोगी जीवन जगण्यासाठी समाजात सजगता निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी सकारात्मक विचार जागृत ठेवून कार्य करणे महत्त्वपूर्ण असल्याचा सूर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे कोविड-१९ आजारासंदर्भात जनजागृती विषयावरील ऑनलाईन कार्यशाळेत उमटला.

आरोग्य विद्यापीठातर्फे आयोजित कार्यशाळेत ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वाटवाणी, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय सुरासे, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी भरत वटवाणी यांनी आरोग्य शिक्षणातील सर्वांनी समाजभान जागृत ठेवून कार्य करावे. रुग्णांशी आदराने वागावे, तसेच भावनिक नाते जोडावे, असे आवाहन केले. नव्या विद्यार्थ्यांचे रॅगिंग करणारे व ज्यांचे रॅगिंग होते अश्या विद्यार्थ्यांनी त्याच्या परिणामाबद्दल सजग रहाणे आवश्यक आहे. रॅगिंग ही थोड्या वेळाकरिताची मजा असते; मात्र त्याचे सामाजिक, कायदेशिर, मानसिक परिणाम नव्या विद्यार्थ्यांवर होत असतात, याचा विचार करून विद्यापीठाने दिलेल्या सर्व बाबींची खबरदारी विद्यार्थ्यांनी घ्यावी, तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःला अधिक कणखर आणि सामर्थ्यवान बनवावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. या कार्यशाळेस कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक संदीप कुलकर्णी ऑनलाइन उपस्थित होते.