शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सकारात्मक विचारातून काम करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:15 IST

नाशिक : - सुदृढ आणि निरोगी जीवन जगण्यासाठी समाजात सजगता निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी सकारात्मक विचार जागृत ठेवून ...

नाशिक : - सुदृढ आणि निरोगी जीवन जगण्यासाठी समाजात सजगता निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी सकारात्मक विचार जागृत ठेवून कार्य करणे महत्त्वपूर्ण असल्याचा सूर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे कोविड-१९ आजारासंदर्भात जनजागृती विषयावरील ऑनलाईन कार्यशाळेत उमटला.

आरोग्य विद्यापीठातर्फे आयोजित कार्यशाळेत ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वाटवाणी, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय सुरासे, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी भरत वटवाणी यांनी आरोग्य शिक्षणातील सर्वांनी समाजभान जागृत ठेवून कार्य करावे. रुग्णांशी आदराने वागावे, तसेच भावनिक नाते जोडावे, असे आवाहन केले. नव्या विद्यार्थ्यांचे रॅगिंग करणारे व ज्यांचे रॅगिंग होते अश्या विद्यार्थ्यांनी त्याच्या परिणामाबद्दल सजग रहाणे आवश्यक आहे. रॅगिंग ही थोड्या वेळाकरिताची मजा असते; मात्र त्याचे सामाजिक, कायदेशिर, मानसिक परिणाम नव्या विद्यार्थ्यांवर होत असतात, याचा विचार करून विद्यापीठाने दिलेल्या सर्व बाबींची खबरदारी विद्यार्थ्यांनी घ्यावी, तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःला अधिक कणखर आणि सामर्थ्यवान बनवावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. या कार्यशाळेस कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक संदीप कुलकर्णी ऑनलाइन उपस्थित होते.