शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

जमीन व्यवहारात कायद्याचा अभ्यास गरजेचा

By admin | Updated: December 9, 2015 23:45 IST

रिअल्टर्स डे : ‘एआरसी’च्या परिसंवादात उमटला सूर

नाशिक : जमिनीच्या खरेदी-विक्रीबाबत अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. जेणेकरून फसवणूक टाळता येणे शक्य होईल. तसेच जमिनीचे व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांनी स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीच्या कायद्याचा सखोल अभ्यास ठेवणे काळाची गरज असल्याचा सूर परिसंवादात उमटला.सोशल वेल्फेअर असोसिएशन आॅफ रिअल इस्टेट कन्सल्टंट (एआरसी) यांच्यातर्फे संध्याकाळी महाकवी कालिदास कलामंदिर येथे ‘सातबारा रिअल्टर्स डे’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. अजित मराठे, कायदेतज्ज्ञ एम. डी. कुलकर्णी, नॅशनल असोसिएशन आॅफ इंडियाचे पश्चिमप्रमुख विनोद ठक्कर, रवि वर्मा, अ‍ॅड. नीळकंठ अहेर, जय पटेल, सुजॉय गुप्ता, प्रवीण फणसे आदि उपस्थित होते.कुळकायदा, रीत, भोगवटा, जमीन कमाल धारणा कायदा, तळेगाव दाभाडे योजना, वारसा हक्क, स्त्रियांचे हक्क व अधिकार, आदिवासी जमीन विषयक कायदा, घटनात्मक निवाडे आदिंबाबत कुलकर्णी यांनी माहिती दिली. तसेच ठक्कर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, काही वर्षांपूर्वी जमिनीविषयक व्यवहार करणाऱ्यांना ‘दलाल’ असे म्हटले जात होते; मात्र काळानुरूप हा शब्दप्रयोग बदलला असून, ब्रोकर, रिअल्टर्स असे शब्दप्रयोग वापरले जात आहेत. त्यामुळे या व्यवसायातील लोकांना आगळा नावलौकिक प्राप्त होऊ लागला आहे. रिअल्टर्सकडून समाजात संबंध अधिकाधिक प्रस्थापित करून पारदर्शक व्यवहारावर भर दिल्यास त्यांच्यावरील जनमानसाचा विश्वास वाढण्यास मदत होईल, असे वर्मा यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी उपस्थित रिअल्टर्सकडून विविध प्रश्नांच्या माध्यमातून शंकांचे निरसन करून घेण्यात आले. सूत्रसंचालन सुमित्रा महाजन यांनी केले.