शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

शांतता मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज

By admin | Updated: October 26, 2016 00:00 IST

जागतिक शांतता परिषद : परिसंवादात उमटला तज्ज्ञांचा सूर

नाशिक : जागतिक स्तरावार शांतता प्रस्थापित करण्यासाठी विविध स्तरावार सुप्रशासन आणि अहिंसेसाठी शांतता मूल्याधिष्ठित शिक्षण अभ्यासक्र म विकसित करण्याची गरज असल्याचा सूर जागतिक शांतता परिषदेच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात उमटला. चर्चासत्रात सहभागी तज्ज्ञांनी जागतिक नागरिकत्वाच्या विषयालाही यावेळी हात घातला.एसएमआरके महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या शांतता परिषदेत ‘सुशासन आणि अहिंसेसाठी शांतता शिक्षण’ विषयी परिचर्चेत जागतिक नागरिकत्वाचा मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात आला. अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए. एस. आग्यार होते. सहअध्यक्ष अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. टी. देशमुख होते. या चर्चेत अमेरिकेतील मुलांसाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्थेच्या संस्थापक डॉ. नीना मेयरहॉफ, अमेरिकेतील नॅशनल हार्मोनी पीस अकॅडमीचे महासंचालक लज उतरेजा, हवाईयन आर्ट आॅफ प्रॉब्लेम सॉल्व्हिगच्या (हवाई) कार्यकर्त्या डेम मेबल काटझ, नागालँड मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रियरंजन त्रिवेदी, नेपाळच्या शांतता शिक्षिका संध्या ह्योलोमो यांनी सहभाग घेतला. उपस्थित तज्ज्ञांनी जागतिक नागरिकत्वाची संकल्पना चांगली असली तरी ती प्रत्यक्षात येणे अवघड म्हटले. शांतता शिक्षणाला चालना देण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा आणि तज्ज्ञांनी त्यासाठी सूचना कराव्यात, असा मतप्रवाह परिचर्चेत उमटला. परस्पर सहकार्य वाढविले आणि गांधीजींनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गावर चालण्याची शिकवण मिळाली तर सुशासन शक्य असल्याचे मत परिसंवादत सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. सरिता औरंगाबादकर आणि संजय पाबारी यांनी केले. (प्रतिनिधी)