शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत प्रयत्न हवे : राजेंद्रसिंह

By admin | Updated: February 28, 2015 23:41 IST

शाश्वत प्रयत्न हवे : राजेंद्रसिंह

नाशिक : समाजाची सरकारवर अवलंबून राहण्याची मानसिकता वाढीस लागल्यामुळे स्वत: काही करण्याची प्रवृत्तीच लोप पावली आहे़ मात्र यामुळे माणसाचे स्वातंत्र्यही हिरावले गेले असून, तो जेव्हा पर्यावरणाशी नाते जोडेल व प्रत्यक्षात अंमलबजावणी करेल तेव्हाच वसुंधरा सुजलाम् सुफलाम् होईल, असे प्रतिपादन मॅगसेसे पारितोषिक विजेते व जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी केले़कालिदास कलामंदिरात आयोजित ‘पर्यावरण व कायदे’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रात नद्यांचे नैसर्गिक स्त्रोत पुनर्भरण विषयावर ते बोलत होते़ राजस्थानातातील सात नद्यांचे पुनरुज्जीवनाची माहिती देऊन शाश्वत पर्यावरण विकासाठी लोकसहभागाचे महत्त्व पटवून दिले़पर्यावरणतज्ज्ञ डॉ़ नंदकुमार मोघे यांनी देशात धरणे, कालवे याऐवजी नदीजोड प्रकल्प, तसेच शाश्वत विकासाला ग्रीन तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे असल्याचे मोघे यांनी सांगितले़गुजरात उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अमी अग्निक या बायोडायव्हरसिटीबाबत बोलताना म्हणाल्या की, येत्या तीस वर्षांमध्ये पृथ्वीवरील तपमानात २ डिग्रीने वाढ होईल, असेही अग्निक यांनी सांगितले़ यावेळी चर्चेत अनेक मान्यवरांनी चर्चेत सहभाग घेतला. (प्रतिनिधी)