शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

ज्ञानप्रसारातून समाजविकासासोबत जीवन उत्कर्ष साधण्याची गरज

By admin | Updated: January 22, 2017 00:22 IST

रघुनाथ शेवगावकर : के. के. वाघ महाविद्यालयाचा पदवीग्रहण सोहळा

नाशिक : आजच्या आधुनिक जगात ज्ञान ही कोणाचीही मक्तेदारी राहिली नसून त्याचा मुक्तहस्ताने विद्यार्थ्यांमध्ये प्रसाराच्या माध्यमातून समाजविकास व मानवी जीवनाचा उत्कर्ष साधण्याची गरज  असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रघुनाथ शेवगावकर यांनी केले. सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या संयुक्त पदवीग्रहण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ होते. प्रारंभी मिरवणुकीने कार्यक्र माची सुरु वात झाली.  पदवीग्रहण समारंभात संस्थेच्या शिक्षण व संशोधन महाविद्यालय, कला, वाणिज्य व विज्ञान आाणि संगणक विज्ञान महाविद्यालय. चांदोरीचे कला, वाणिज्य व विज्ञान आणि संगणक विज्ञान, काकासाहेबनगर, भाऊसाहेबनगर (पिंपळस रामाचे), शिक्षणशास्त्र महाविद्यालय, ललितकला महाविद्यालय, परफॉर्मिंग आर्ट्स महाविद्यालय या आठ महाविद्यालयांच्या १०६८ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. एस. एस. साने, डॉ. व्ही. एम. सेवलीकर, डॉ. बी. व्ही. किर्डले, डॉ. संतोष वाघ, बी. एन. वाघ, व्ही. एस. शिरसाठ, सचिन जाधव, मकरंद हिंगणे आदि उपस्थित होते. कार्यक्र माची सांगता परतीच्या मिरवणुकीने झाली प्रास्ताविक प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता विसपुते यांनी केले. डॉ. व्ही. एम. सेवलीकर यांनी आभार मानले. यावेळी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)