शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

आत्महत्या रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज! कौटुंबिक सुसंवाद, खुली मैत्री; अभिव्यक्तीवर द्यावा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:29 IST

सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, कमी होत चाललेला कुटुंबातला संवाद, शिक्षण-नोकरीत वाढती जीवघेणी स्पर्धा, वरवरची मैत्री, अतिधाडसीपणात झालेली वाढ, नकार पचवण्याच्या संस्काराचा अभाव आदी कारणांमुळे आज लहानांपासून वृद्धांपर्यंत आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.

नाशिक : सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, कमी होत चाललेला कुटुंबातला संवाद, शिक्षण-नोकरीत वाढती जीवघेणी स्पर्धा, वरवरची मैत्री, अतिधाडसीपणात झालेली वाढ, नकार पचवण्याच्या संस्काराचा अभाव आदी कारणांमुळे आज लहानांपासून वृद्धांपर्यंत आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.सामूहिक प्रयत्नांनी हे प्रमाण आटोक्यात आणणे गरजेचे असून त्यासाठी पालक, शिक्षक व मित्रमंडळींनी खास प्रयत्न करणे गरजेचे आहे. ब्ल्यू व्हेल गेमचा विळखा, शेतीतील अपयश, शिक्षण-नोकरी, कामधंद्यातील अपयश, कर्जबाजारी, मानसिक छळ आदी विविध कारणांमुळे आत्महत्या वाढत आहेत. आत्महत्येपर्यंत टोकाची भूमिका न घेता आपल्या भावनांना वेळीच मोकळी वाट करून द्यावी, तज्ज्ञांची मदत घेत स्वत:च्या मनातील गुंता सोडवावा, असा सूर शहरातील मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.