शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

आत्महत्या रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज! कौटुंबिक सुसंवाद, खुली मैत्री; अभिव्यक्तीवर द्यावा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:29 IST

सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, कमी होत चाललेला कुटुंबातला संवाद, शिक्षण-नोकरीत वाढती जीवघेणी स्पर्धा, वरवरची मैत्री, अतिधाडसीपणात झालेली वाढ, नकार पचवण्याच्या संस्काराचा अभाव आदी कारणांमुळे आज लहानांपासून वृद्धांपर्यंत आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.

नाशिक : सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, कमी होत चाललेला कुटुंबातला संवाद, शिक्षण-नोकरीत वाढती जीवघेणी स्पर्धा, वरवरची मैत्री, अतिधाडसीपणात झालेली वाढ, नकार पचवण्याच्या संस्काराचा अभाव आदी कारणांमुळे आज लहानांपासून वृद्धांपर्यंत आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.सामूहिक प्रयत्नांनी हे प्रमाण आटोक्यात आणणे गरजेचे असून त्यासाठी पालक, शिक्षक व मित्रमंडळींनी खास प्रयत्न करणे गरजेचे आहे. ब्ल्यू व्हेल गेमचा विळखा, शेतीतील अपयश, शिक्षण-नोकरी, कामधंद्यातील अपयश, कर्जबाजारी, मानसिक छळ आदी विविध कारणांमुळे आत्महत्या वाढत आहेत. आत्महत्येपर्यंत टोकाची भूमिका न घेता आपल्या भावनांना वेळीच मोकळी वाट करून द्यावी, तज्ज्ञांची मदत घेत स्वत:च्या मनातील गुंता सोडवावा, असा सूर शहरातील मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.