शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

भाजपा-सेनेला रोखण्यासाठी आघाडी आवश्यक : अजित पवार

By admin | Updated: February 2, 2017 01:34 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेस मेळावा : निवडणुकीच्या पार्श्वभूमी रणनिती

नाशिक : आगामी निवडणुकीत सेना-भाजप या पक्षांना रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समविचारी पक्षांशी बोलणी करून आघाडी करणार असल्याचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते आज राष्ट्रवादी भवन मुंबई नाका येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्याप्रसंगी बोलत होते.यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार जयवंतराव जाधव, नानासाहेब महाले, विश्वास ठाकूर, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला शहराध्यक्ष सुनीता निमसे, कविता कर्डक, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, अर्जुन टिळे, मुक्तार शेख, बालम पटेल, अमृता पवार, निजाम कोकणी, माजी शहराध्यक्ष गजानन शेलार, शरद कोशिरे, नगरसेवक रंजना पवार, वैशाली दाणी, संजय साबळे, राजेंद्र महाले, शोभा आवारे, आदि उपस्थित होते.याप्रसंगी राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या कार्यअहवालाचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कौतुक करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याप्रसंगी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेल्या आपल्या कामाचा अहवाल अजित पवार यांना सादर करून नाशिक शहरात युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून ती सोडविण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. याप्रसंगी निवृत्ती अरिंगळे, भारत जाधव, वैभव देवरे, प्रियंका शर्मा, अमोल महाले, रामू जाधव, दत्ताकाका पाटील, जहीर शेख, ज्ञानेश्वर पवार, सुरेखा निमसे, बाळासाहेब जाधव, शंकरराव पिंगळे, मनोहर कोरडे, शंकर मोकळ, किशोर शिरसाठ, मकरंद सोमवंशी, विजय तुपलोंढे, मीरा शिंगोटे, कोमल साळवे, पुष्पा राठोड आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)