शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

समाजकेंद्रित होण्याची गरज:रावसाहेब कसबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:22 IST

नाशिक : सध्याच्या स्थितीत लोक मोठ्या प्रमाणात आत्मकेंद्री होत असल्याने समाजातील दुर्लक्षित व वंचित घटकांच्या समस्या व अडचणींमध्ये वाढ होत असून, मानवाने आत्मकेंद्री न राहता समाजकेंद्री होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त के ले आहे.

ठळक मुद्देराज्यस्तरीय जाणीव पुरस्कार प्रदान सोहळा

नाशिक : सध्याच्या स्थितीत लोक मोठ्या प्रमाणात आत्मकेंद्री होत असल्याने समाजातील दुर्लक्षित व वंचित घटकांच्या समस्या व अडचणींमध्ये वाढ होत असून, मानवाने आत्मकेंद्री न राहता समाजकेंद्री होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त के ले आहे.परशुराम साईखेडकर नाट्यगृहात जाणीव सांस्कृतिक अभियान संस्थेतर्फे रविवारी (दि.३) राज्यस्तरीय ‘जाणीव पुरस्कार २०१७-१८’ प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर वीरमाता नीलाताई आमले, महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे उपसंचालक डॉ. जालिंदर सुपेकर, माहिती तंत्रज्ञान संचालक श्रद्धा बेलसरे, उद्योजक अतुल वाघ आदी उपस्थित होते. रावसाहेब कसबे म्हणाले, समाजातील एक घटक व्यक्तिगतरीत्या भौतिक गरजांवर मोठ्या प्रमाणात खर्च करीत असताना दुसरा घटक मात्र पायाभूत सोयी-सुविधांपासूनही वंचित आहे. याचा विचार करून लोकांनी स्वयंस्फुर्तीने भौतिक गरजांवर मर्यादा आणण्याची गरज असल्याचे मत कसबे यांनी व्यक्त केले, तर समाजातील बोथट झालेल्या जाणिवा जागृत क रण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मत श्रद्धा बेलसरे यांनी व्यक्त केले, तर पुरस्काराला उत्तर देताना समाजातील विविध घटांक ांमध्ये मानुसकीच्या जाणिवेचा ओलावा जागृत होण्याची गरज उद्योजक उज्ज्वला हावरे, प्रकाश बोरकर, आर. विमला आदींनी व्यक्त केली. प्रास्ताविक अभियानचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन सीमा पेठकर यांनी केले.पुरस्कारार्थींचा सन्मानसमाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीचा महाराष्ट्र राज्य जाणीव सांस्कृतिक अभियानतर्फे जाणीव पुरस्कारांनी करण्यात आला. यात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय एन. सूर्यवंशी, उद्योजक उज्ज्वला हावरे, नाशिक परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. बी. डी. पवार, महिला व बालविकास विभागाच्या सहायक आयुक्त सुवर्णा पवार, उद्योजक रेणुका पाटील,हेल्प एज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावकर, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता रामनाथ आरोटे, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती यतिंद्र पगार, डॉ. मनीषा जगताप, नागपूरच्या स्मार्ट सिटी प्रकल्पताचे कार्यकारी अभियंता नरेश बोरकर जळगाव वनविभागाचे सहायक वनसंरक्षक सुभाष पाटील, जलसंपदाचे सहायक अभियंता दिलीप काळे, उद्योजक कैलास देवरे आदींचा जाणीव पुरस्काराने गौरव करण्यात आला.