शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

राष्ट्रवादीची मागणी : विभागीय आयुक्तांना निवेदन शेतमालाला हमीभाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:18 IST

नाशिकरोड : शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतीमालाला हमीभाव द्यावा आदी मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त राजाराम माने यांना देण्यात आले.

ठळक मुद्देहल्लाबोल संघर्ष यात्रेच्या समारोपानिमित्त सभा शेतकºयांना कोणतीही मदत दिली नाही

नाशिकरोड : केंद्रात व राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या शासनाने शेतकरीविरोधी धोरण अवलंबिले आहे. शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतीमालाला हमीभाव द्यावा आदी मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त राजाराम माने यांना देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या उत्तर महाराष्ट्र विरोधी भूमिकेच्या निषेधार्थ नाशिक येथे हल्लाबोल संघर्ष यात्रेच्या समारोपानिमित्त सभा ठेवण्यात आली होती. दरम्यान शनिवारी दुपारी विभागीय आयुक्त राजाराम माने यांची राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, आमदार जयंत जाधव, रवींद्र पगार, श्रीराम शेटे, गजानन शेलार, रंजन ठाकरे, निवृत्ती अरिंगळे आदींच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी तटकरे साडेतीन वर्षांत दुष्काळ, अतिवृष्टी, गारपिटीसारखे संकट आले. यामध्ये शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असूनही शासनाने शेतकºयांना कोणतीही मदत दिली नाही. बोंड अळीमुळे कापूस उत्पादक पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असूनही शासनाने उत्तर महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांची खिल्ली उडविली आहे. तसेच बेरोजगारी वाढल्याने तरुणांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. तर महागाई दिवसेंदिवस वाढत असूनही शासन ढिम्मपणे बसले असून काहीच करत नसून जनतेच्या भावनांची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी तटकरे यांनी यावेळी केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानात दिवसेंदिवस भ्रष्टाचार वाढत असून, सरकार कोणतीच चौकशी करीत नाही. बीड जिल्ह्यात जलयुक्तमध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे काही अधिकाºयांना निलंबित केले आहे. मात्र सरकारने केवळ बीड जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात जलयुक्त शिवार अभियानात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंडे यांनी केला. यावेळी दिलीप बनकर, नाना महाले, अर्जुन टिळे, विष्णुपंत म्हैसधुणे, मनोहर कोरडे, दीपक वाघ, चैतन्य देशमुख, अंबादास खैरे, वैभव देवरे, गौरव गोवर्धने, निवृत्ती कापसे, दिलीप बनकर, वसीम शेख, प्रशांत वाघ, दौलत त्रिभुवन, प्रेरणा बलकवडे आदी उपस्थित होते.