शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीची मागणी : विभागीय आयुक्तांना निवेदन शेतमालाला हमीभाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:18 IST

नाशिकरोड : शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतीमालाला हमीभाव द्यावा आदी मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त राजाराम माने यांना देण्यात आले.

ठळक मुद्देहल्लाबोल संघर्ष यात्रेच्या समारोपानिमित्त सभा शेतकºयांना कोणतीही मदत दिली नाही

नाशिकरोड : केंद्रात व राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या शासनाने शेतकरीविरोधी धोरण अवलंबिले आहे. शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतीमालाला हमीभाव द्यावा आदी मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त राजाराम माने यांना देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या उत्तर महाराष्ट्र विरोधी भूमिकेच्या निषेधार्थ नाशिक येथे हल्लाबोल संघर्ष यात्रेच्या समारोपानिमित्त सभा ठेवण्यात आली होती. दरम्यान शनिवारी दुपारी विभागीय आयुक्त राजाराम माने यांची राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, आमदार जयंत जाधव, रवींद्र पगार, श्रीराम शेटे, गजानन शेलार, रंजन ठाकरे, निवृत्ती अरिंगळे आदींच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी तटकरे साडेतीन वर्षांत दुष्काळ, अतिवृष्टी, गारपिटीसारखे संकट आले. यामध्ये शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असूनही शासनाने शेतकºयांना कोणतीही मदत दिली नाही. बोंड अळीमुळे कापूस उत्पादक पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असूनही शासनाने उत्तर महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांची खिल्ली उडविली आहे. तसेच बेरोजगारी वाढल्याने तरुणांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. तर महागाई दिवसेंदिवस वाढत असूनही शासन ढिम्मपणे बसले असून काहीच करत नसून जनतेच्या भावनांची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी तटकरे यांनी यावेळी केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानात दिवसेंदिवस भ्रष्टाचार वाढत असून, सरकार कोणतीच चौकशी करीत नाही. बीड जिल्ह्यात जलयुक्तमध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे काही अधिकाºयांना निलंबित केले आहे. मात्र सरकारने केवळ बीड जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात जलयुक्त शिवार अभियानात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंडे यांनी केला. यावेळी दिलीप बनकर, नाना महाले, अर्जुन टिळे, विष्णुपंत म्हैसधुणे, मनोहर कोरडे, दीपक वाघ, चैतन्य देशमुख, अंबादास खैरे, वैभव देवरे, गौरव गोवर्धने, निवृत्ती कापसे, दिलीप बनकर, वसीम शेख, प्रशांत वाघ, दौलत त्रिभुवन, प्रेरणा बलकवडे आदी उपस्थित होते.