शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मोदींचे भाषण प्रक्षेपित करून राष्ट्रवादीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:11 IST

'बहुत हुई महंगाई की मार अब बस कर यार' असे सर्वसामान्य जनता बोलू लागली आहे. केंद्र सरकारने अचानक सिलिंडरचे ...

'बहुत हुई महंगाई की मार अब बस कर यार' असे सर्वसामान्य जनता बोलू लागली आहे. केंद्र सरकारने अचानक सिलिंडरचे दर २५.५० रुपयांनी वाढविले असून, दीड वर्षापासून सबसिडी केंद्र सरकारने बंद केली आहे. इंधन व गॅस सिलिंडरच्या किमतीतून मोठा हिस्सा केंद्र सरकारच्या तिजोरीत जात असून याची झळ सर्वसामान्यांच्या खिशाला बसत असल्याने त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. त्यात कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. अनेकांना जगणे मुश्कील झाले असून इंधनाच्या वाढत्या किमतींनी जनता हैराण झाली आहे. अशा जीवघेण्या परिस्थितीत केंद्र सरकार दिवसेंदिवस इंधनासह गॅस सिलिंडरच्या किमतीत भरमसाठ वाढ करत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. महागाईमुळे अनेकांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे असे म्हटले आहे.

या आंदेालनात माजी खासदार देवीदास पिंगळे, नानासाहेब महाले, दिलीप खैरे, अशोक सावंत, गजानन शेलार, बाळासाहेब कर्डक, कविता कर्डक, हरीश भडांगे, जगदीश पवार, अनिता भामरे, अंबादास खैरे, संजय खैरनार, गौरव गोवर्धने, धनंजय निकाळे, सलीम शेख, सोनिया होळकर, डॉ. अमोल वाजे, धनंजय रहाणे, महेश भामरे, किशोर शिरसाठ, मनोहर कोरडे, जीवन रायते, समाधान तिवडे, सचिन कलासरे, मुन्ना अन्सारी, मन्ना जाधव, पूजा आहेर, नाना पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

(फोटो ०२ एनसीपी)