शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
3
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...

निसर्गामुळेच आरोग्य रक्षण शक्य : सोमय्या

By admin | Updated: October 19, 2015 22:29 IST

निसर्गामुळेच आरोग्य रक्षण शक्य : सोमय्या

नाशिक : निसर्ग हा मानवी जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. त्याच्याविरुद्ध जाऊन माणसाचा विकास होऊ शकत नाही. निसर्गामुळेच मानवाच्या आरोग्याचे रक्षण शक्य आहे, असे मत सुधीर सोमय्या यांनी व्यक्तकेले. वनबंधू परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने येथील महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित कार्यक्रमात ‘निसर्गोपचार’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, वनबंधू परिषदेचे नेमिचंद पोद्दार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. निसर्गाच्या संवर्धनामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. कोणताही रोग होण्यापेक्षा तो होऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे सांगून सोमय्या यांनी निसर्गाेपचाराचे महत्त्व सांगितले. यावेळी आमदार फरांदे यांनी वनबंधू परिषदेच्या एका शाळेचा खर्च दिला. तसेच अन्य मान्यवर नागरिकांनी २५ एकल शाळा चालविण्यासाठी मदत दिली. प्रास्ताविक सुनील चांडक यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अविनाश आव्हाड यांनी केले. (प्रतिनिधी)