शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

निसर्गामुळेच आरोग्य रक्षण शक्य : सोमय्या

By admin | Updated: October 19, 2015 22:29 IST

निसर्गामुळेच आरोग्य रक्षण शक्य : सोमय्या

नाशिक : निसर्ग हा मानवी जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. त्याच्याविरुद्ध जाऊन माणसाचा विकास होऊ शकत नाही. निसर्गामुळेच मानवाच्या आरोग्याचे रक्षण शक्य आहे, असे मत सुधीर सोमय्या यांनी व्यक्तकेले. वनबंधू परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने येथील महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित कार्यक्रमात ‘निसर्गोपचार’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, वनबंधू परिषदेचे नेमिचंद पोद्दार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. निसर्गाच्या संवर्धनामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. कोणताही रोग होण्यापेक्षा तो होऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे सांगून सोमय्या यांनी निसर्गाेपचाराचे महत्त्व सांगितले. यावेळी आमदार फरांदे यांनी वनबंधू परिषदेच्या एका शाळेचा खर्च दिला. तसेच अन्य मान्यवर नागरिकांनी २५ एकल शाळा चालविण्यासाठी मदत दिली. प्रास्ताविक सुनील चांडक यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अविनाश आव्हाड यांनी केले. (प्रतिनिधी)