शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

राष्ट्रीय अर्थव्यवस्था जीएसटीमुळे होईल बळकट : लाला फिलिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 20:12 IST

नाशिकमधील इंडियन चार्टर्ड अकाउंटंट््स इन्स्टिट्यूटच्या (आयसीएआय) वतीने दोन दिवसीय प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजीएसटी कायदा हा भारताच्या उभारणीत महत्त्वाचा ठरणार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

नाशिक : समान करप्रणाली ही राष्टÑाच्या उत्पन्नवाढीसाठी पूरक ठरणारी असते. जीएसटी कायद्याची तरतूद भविष्याच्या दृष्टीने विचार केल्यास राष्टÑाच्या बळकटीसाठी अधिक प्रभावी ठरणारी आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयकर आयुक्त लाला फिलिप्स यांनी नाशिकमध्ये केले.नाशिकमधील इंडियन चार्टर्ड अकाउंटंट््स इन्स्टिट्यूटच्या (आयसीएआय) वतीने दोन दिवसीय प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि.२६) आयसीएआय भवन येथे या परिषदेचे उद्घाटन लाला फिलिप्स यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पश्चिम विभागीय उपाध्यक्ष सर्वेश जोशी, अध्यक्ष विकास हासे, सचिव रोहन आंधळे, विक्रांत कुलकर्णी, आर. एस. जाजू, उदयराज पटवर्धन, रणधीर गुजराथी आदी उपस्थित होते. दरम्यान, फिलिप्स म्हणाले, कर अंमलबजावणीपासून ते संकलनापर्यंत जीएसटी कायदा हा भारताच्या उभारणीत महत्त्वाचा ठरणार आहे. अर्थव्यवस्थेत यामुळे सुधारणा होणार असून, त्याचा फायदा पायाभूत सुविधांसाठी होईल. सकाळच्या सत्रात सनदी लेखापाल उदयराज पटवर्धन यांनी दिवाळखोर व्यवसाय आणि संधी व पद्धती यावर मार्गदर्शन केले. तसेच जय छेरा यांचे लेखापाल व्यवसाय, जगदीश पंजाबी यांचे निवडक स्थावर मालमत्ता आणि अन्य भांडवल, तर अखेरच्या सत्रात अशीश केडिया यांनी जीएसटीचा सेवा आणि उत्पादन क्षेत्रावर पडणारा प्रभाव या विषयावर व्याख्यान झाले. एकूणच दिवसभरात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कराच्या तरतुदींमधील बदल, जीएसटीचा उत्पादन आणि सेवा क्षेत्रावर पडणारा प्रभाव दिवाळखोरी, स्थावर मालमत्ता आदि विषयांवर मंथन झाले.