शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

नाशिक ३५.५ अंशांवर स्थिरावले

By admin | Updated: May 29, 2016 22:45 IST

ढगाळ वातावरण : यावर्षी ३४.३ सर्वांत कमी; तर ४१ अंश सर्वाधिक

नाशिक : मे महिन्याचा उत्तरार्ध नाशिककरांना दिलासा देणारा ठरला असून, मागील चार दिवसांपासून कमाल तपमान ३५.५ अंशाच्याआसपास स्थिरावत असल्याने उन्हाची तीव्रता कमी झाल्याचा अनुभव सध्या येत आहे.मागील बुधवारी (दि.१८) शहराचे तपमान ४१अंशांवर पोहचले होते. यावर्षी सर्वाधिक तपमानाची नोंद या दिवशी हवामान खात्याने केली. याबरोबरच हवेतील आर्द्रताही वाढल्याने नाशिककरांना उन्हाचा चटका अन् उकाड्याचा दुहेरी त्रास सहन करावा लागत होता; मात्र दोन दिवसांतच लहरी निसर्गाने आपले रूपडे बदलले व तपमानात घसरले. शहरात वाऱ्याचा वेगही वाढल्याने आर्द्रता कमी झाली. सध्या नाशिकरांना सुखद वातावरण अनुभवयास येत आहे. एप्रिल महिन्यापासून सूर्य तळपत असल्याने नाशिककरांनी ‘मे’च्या उन्हाची धास्ती घेतली होती; मात्र उत्तरार्धात नभही दाटून येऊ लागले आणि तपमानही घसरल्याने मे महिन्याचा समारोप दिलासादायक होत असल्याने नाशिककर आनंदी आहे. (प्रतिनिधी)