शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक ३५.५ अंशांवर स्थिरावले

By admin | Updated: May 29, 2016 22:45 IST

ढगाळ वातावरण : यावर्षी ३४.३ सर्वांत कमी; तर ४१ अंश सर्वाधिक

नाशिक : मे महिन्याचा उत्तरार्ध नाशिककरांना दिलासा देणारा ठरला असून, मागील चार दिवसांपासून कमाल तपमान ३५.५ अंशाच्याआसपास स्थिरावत असल्याने उन्हाची तीव्रता कमी झाल्याचा अनुभव सध्या येत आहे.मागील बुधवारी (दि.१८) शहराचे तपमान ४१अंशांवर पोहचले होते. यावर्षी सर्वाधिक तपमानाची नोंद या दिवशी हवामान खात्याने केली. याबरोबरच हवेतील आर्द्रताही वाढल्याने नाशिककरांना उन्हाचा चटका अन् उकाड्याचा दुहेरी त्रास सहन करावा लागत होता; मात्र दोन दिवसांतच लहरी निसर्गाने आपले रूपडे बदलले व तपमानात घसरले. शहरात वाऱ्याचा वेगही वाढल्याने आर्द्रता कमी झाली. सध्या नाशिकरांना सुखद वातावरण अनुभवयास येत आहे. एप्रिल महिन्यापासून सूर्य तळपत असल्याने नाशिककरांनी ‘मे’च्या उन्हाची धास्ती घेतली होती; मात्र उत्तरार्धात नभही दाटून येऊ लागले आणि तपमानही घसरल्याने मे महिन्याचा समारोप दिलासादायक होत असल्याने नाशिककर आनंदी आहे. (प्रतिनिधी)