शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

गुंडगिरीमुळे नाशिकरोडला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: January 22, 2017 00:08 IST

पोलीस हतबल : भाईगिरीचे प्राबल्य; दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीती

नाशिकरोड : नाशिकरोड परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुंडगिरी, टोळीगिरीचे कंबरडे मोडण्यात पोलीस प्रशासनाला यश येत नसल्यामुळे सर्वसामान्य रहिवासी हतबल झाले आहेत़ त्यातच शेजवळ खून प्रकरणामुळे तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चालल्याचे निदर्शनास आले असून, आगामी महापालिका निवडणुका भयमुक्त होणार का? अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे़ जेलरोड परिसराचा गेल्या काही वर्षांत ज्या झपाट्याने विकास झाला त्याचप्रमाणे या भागात गुंडगिरी, भाईगिरी, टोळीगिरीचे प्राबल्य वाढले आहे. राजकीय पक्षांनी गुंडापुंडांना आश्रय दिल्याने व मारामाऱ्या, हाणामाऱ्या झाल्या की राजकीय हस्तक्षेप वाढल्याने भाईगिरीमध्ये वाढ झाली आहे. गल्लीबोळांत, चौकाचौकांत युवकांचे टोळके उभे राहत असून, ‘भाई’च्या क्रेझमुळे १४-१५ वयोगटानंतरची मुले याकडे आकृष्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे. केक कापावा याप्रमाणे जेलरोडचा परिसर प्रत्येक भाईचा एरिया म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. पूर्वी पोलिसांना बघितले तरी सर्व काही ठिकाणावर येत होते. मात्र विविध कारणांमुळे खाकीचा वचक कमी झाल्याने गुंडगिरीने चांगलेच तोंड वरती आले आहे.  दोन-अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपायुक्त डी़ एस़ स्वामी, हेमराजसिंह राजपुत या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कायद्याचा धाक निर्माण करत सगळेच वठणीवर आणले होते.