शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

देशव्यापी संपातून नाशिकच्या शेतकरी समितीची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 05:53 IST

राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने १ ते १० जूनदरम्यान देशपातळीवर पुकारण्यात आलेल्या शेतकरी संप आणि गाव बंद आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने घेतला आहे.

नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने १ ते १० जूनदरम्यान देशपातळीवर पुकारण्यात आलेल्या शेतकरी संप आणि गाव बंद आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने घेतला आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर दाद मागण्यासाठी राष्ट्रीय किसान महासंघाने देशभरातील ११० संघटनांना सोबत घेऊन आंदोलन पुकारले आहे. मात्र, शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी या आंदोलनापासून दूर राहण्याचा निर्णय मंगळवारच्या बैठकीत घेण्यात आल्याचे समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.किसान महासंघाच्या आंदोलनात सरकारचे हस्तक सक्रिय असून, त्यांच्यामुळेच पुणतांबा येथून गेल्या वर्षी १ जून रोजी पुकारलेल्या आंदोलनात फूट पाडण्यात सरकारला यश आल्याचा आरोप बैठकीत उपस्थिती विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी केला. समितीने २५ मे रोजी आमदारांना, तर २७ मे रोजी खासदारांना घेराव घालण्याचा सोबतच १ जून रोजी शहरातून मोर्चा काढण्याचा व शेतकरी आंदोलनात हौतात्म्य पत्करणाºया शेतकºयांना अभिवादन करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकºयांच्या प्रश्नांवर संसदेचे विशेष अधिवेश बोलावून शेतकºयांची कर्जमुक्ती व शेतमालाला दीडपट हमीभावासाठी विधेयक संमत करावे, या त्यांच्या मागण्या आहेत.