शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

नाशिक विभाग : मृत्युदर अडीच टक्के इतकाच कोरोनामुक्तीचे प्रमाण ७७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:45 IST

नाशिक : वातावरणात होणारे बदल व त्याच बरोबर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव त्यामुळे बाधितांची संख्या सर्वत्र वाढताना दिसत आहे. मात्र, ...

नाशिक : वातावरणात होणारे बदल व त्याच बरोबर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव त्यामुळे बाधितांची संख्या सर्वत्र वाढताना दिसत आहे. मात्र, नाशिक विभागात आरोग्य विभागाच्या नियोजनामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. विभागात कोरोनामुक्तीचे प्रमाण ७७ टक्के इतके आहे. नाशिक विभागातील पाच जिल्ह्यात आढळलेल्या ८५ हजार २७८ रुग्णांपैकी ६५ हजार ६२६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १७ हजार ५१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.नाशिक परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी यांनी ही माहिती दिली. नाशिक विभागात रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.९६ टक्के असून, मृत्युदर २.५० टक्के इतका आहे. विभागात आत्तापर्यंत दोन हजार १३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.१५ टक्के इतके आहे. तर ७६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यात ७ हजार ६७० कोरोनाबाधित आढळले असून, त्यापैकी ५ हजार ७५७ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या १ हजार ६८६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. धुळे जिल्ह्यात रुग्ण होण्याचे प्रमाण ७२.२३ टक्के इतके आहे तर या जिल्ह्यात २२७ रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.अहमदनगर जिल्ह्यात आत्तापर्यंत १८ हजार ९२७ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यातील १५ हजार ६३६ रुग्ण आढळले आहेत. सध्या ३ हजार २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या जिल्ह्यात ८२.५४ टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण असून, या जिल्ह्यात २६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विभागात नंदुरबार जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी असून, दोन हजार ४५ रुग्ण आढळले आहेत. यात १ हजार ७९ रूग्ण बरे झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.७६ टक्के इतके असून या जिल्ह्णात आत्तापर्यंत ६५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.नाशिक जिल्ह्यातील मुक्तीचे प्रमाण ८१.५९ टक्केनाशिक जिल्ह्णात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ८१.५९ टक्के इतके आहे. जिल्ह्णात आत्तापर्यंत ३२ हजार ४९ कोरोना बाधीत रूग्ण आढळले आहेत. त्यातील २६ हजार ४९ रूग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ५ हजार १८७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्णात ८१३रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्णात आत्तापर्यंत २४ हजार ३८७ कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यातील १७ हजार १०५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.तर ६ हजार ५१७ बाधीतांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या