शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

केंद्र सरकारचे कलर डॉपलर नाशिक, औरंगाबादला मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:15 IST

नाशिक- केंद्र शासनाच्या वतीने मुंबईला पाच एक्स बँड डॉप्लर रडार मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, अगोदरच मुंबई येथे ...

नाशिक- केंद्र शासनाच्या वतीने मुंबईला पाच एक्स बँड डॉप्लर रडार मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, अगोदरच मुंबई येथे एक डॉपलर असल्याने त्यातील दोन डॉपलर नाशिक आणि औरंगाबाद येथे देण्यात यावे, अशी मागणी हवामानतज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केंद्र शासनाकडे केली आहे. शेती आणि अन्य भौगोलिकदृष्ट्या विचार करता हे दोन्ही उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यासाठी डॉपलर या दोन जिल्ह्यांसाठीच अधिक उपयुक्त ठरणार आहेत.

जोहरे यांनी यासंदर्भात सार्वजनिक हित आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना साकडे घातले आहे.

राज्यातील मान्सून व चक्रीवादळाच्या बदलत्या पॅटर्नमुळे तालुका आणि गावनिहाय वातावरण बदलले आहे. त्यामुळे तालुका आणि गावनिहाय बदलते वातावरण तसेच ढगफुटी अथवा पावसाची पूर्वसूचना मिळाल्यास शेतकऱ्यांना पूर्वदक्षता घेता येईल तसेच शेती आणि उद्योगांचे हेाणारे नुकसान टळू शकणार आहे. ढगातील कणांची तसेच पावसाची खात्रीशीर डॉपलर यंत्रणा ही जगभर आपत्कालीन यंत्रणा म्हणून प्रगत देशदेखील प्रभावीपणे वापरत असतात. डॉपलर रडार विद्युत चुंबकीय लहरी ढगांवर सोडते. रडारच्या सहाय्याने पावसाची, ढगफुटीची, गारपिटीची माहिती चार ते सहा तास अगेादर अगदी सहज मिळू शकते. त्यामुळे अगोदरच यासंदर्भातील सूचना दिल्यास नागरिकांचे प्राण वाचू शकतात तसेच वित्तहानीही टळू शकते, असे जेाहरे यांनी सांगितले. राज्यात मुंबई, महाबळेश्वर, सोलापूर आणि नागपूर येथे सध्या हे रडार कार्यान्वित आहे. या रडारमुळे भाौगोलिक प्रदेशानुसार अडीचशे ते शंभर किमी परीघातील अचूक गारपिटीची अचूक माहिती प्राप्त होते. यावर्षी मुंबईला नव्याने आणखी चार डॉपलर दाखल होणार आहेत. त्यामुळे अगेादरच तेथे एक डॉपलर असल्याने किमान नवे येऊ घातलेले डॉपलर उत्तर महाराष्ट्रातील कृषीप्रधान जिल्ह्यास मिळावे यासाठी केंद्र शासनाने मागणी मान्य करावी, अशी मागणी जोहरे यांनी केली आहे.

कोट...

नाशिक जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच चांदवड तालुक्यात तसेच औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यात पिंपळदरी गावी हे डॉपलर बसविल्यास ते त्या भागातील शेती आणि अन्य कारणांसाठी उपयुक्त ठरेल.

- प्रा. किरणकुमार जोहरे, हवामानतज्ज्ञ

===Photopath===

260321\26nsk_22_26032021_13.jpg

===Caption===

प्रा. किरणकुमार जोहरे, हवामान तज्ज्ञ