शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

नांदुरवैद्य ते अस्वली स्टेशन रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 16:19 IST

नांदुरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य ते अस्वली स्टेशन हा नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्याला   खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ होऊन वाहने देखील नादुरु स्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देयावर्षी झालेल्या पावसामुळे सदर रस्त्यांना खड्डे पडल्याने अपघातांमध्ये वाढ होत आहे.या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती होणे गरजेचे आहे.

नांदुरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य ते अस्वली स्टेशन हा नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्याला   खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ होऊन वाहने देखील नादुरु स्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.मागील वर्षी घोटी परिसरातील देवळे येथील वाहतूक मार्गावरील पूल पावसामुळे बंद पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक मुंढेगाव मार्गे अस्वली तसेच नांदुरवैद्य या रस्त्याने वळविण्यात आल्यामुळे ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.यानंतर मुंढेगाव ते अस्वली या रस्त्याची काही प्रमाणात डागडुजी झाली. परंतू यापुढे असणारा अस्वली ते नांदुरवैद्य या महत्त्वाच्या असलेल्या रस्त्याकडे दुर्लक्ष केले.त्याचप्रमाणे नांदुरवैद्य ते गोंदे या आठ किलोमीटर असलेल्या रस्त्याची देखील अतिशय बिकट अवस्था झाली आहे.यावर्षी झालेल्या पावसामुळे सदर रस्त्यांना खड्डे पडल्याने अपघातांमध्ये वाढ होत आहे.या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती होणे गरजेचे आहे.सदर रस्त्याच्या कामास सुरूवात करावी अशी मागणी बेलगावचे माजी सरपंच संरपंच संतोष गुळवे, महेश गायकवाड, गबाजी भोर, बाजीराव गोहाड, देविदास काजळे, सुदाम भोर, प्रकाश पासलकर आदींनी केली आहे.