शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नांदगावला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 13:40 IST

नांदगाव: तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला . यावेळी राजू देसले, भास्कर शिंदे, देविदास भोपळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने काढण्यात आलेला हामोर्चा शासकीय विश्रामगृहपासून सुरू झाला.

ठळक मुद्देजनावरांसाठी छावण्या सुरु कराव्यात मजुरांना काम मिळावे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ,पेट्रोल-डिझेल-गॅस वाटपात सामान न्यायाने वाटप व्हावे,नार-पार चे पाणी तालुक्याला मिळावे,कांदा पिकास हमीभाव द्यावा आदी मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार मीनाक्षी बै

नांदगाव: तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला . यावेळी राजू देसले, भास्कर शिंदे, देविदास भोपळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने काढण्यात आलेला हामोर्चा शासकीय विश्रामगृहपासून सुरू झाला. तालुक्यात पाऊस नसल्याने दुष्काळाचे संकट उभे राहिले असतांनाही प्रशासकीय यंत्रणा ढिम्मच असल्याचा आरोप मोर्चात सहभागी झालेल्या वक्त्यांनी आपल्या भाषणात केला वन हक्क जमिनीच्या प्रश्नावर चालढकल सुरु असून अद्यापही ज्यांना जमिनी देण्यात आल्यात त्या आदिवासींना प्रमाणपत्रे दिली गेली नाहीत याकडे अधिकाº्यांचे लक्ष वेधण्यात आले तालुका दुष्काळी घोषित करावा,जनावरांसाठी छावण्या सुरु कराव्यात मजुरांना काम मिळावे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ,पेट्रोल-डिझेल-गॅस वाटपात सामान न्यायाने वाटप व्हावे,नार-पार चे पाणी तालुक्याला मिळावे,कांदा पिकास हमीभाव द्यावा आदी मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार मीनाक्षी बैरागी याना देण्यात आले साधना गायकवाड विजय दराडे देवचंद सुरसे प्रकाश पवार ,राजू सोनवणे,जयराम बोरसे,रतन बोरसे राजू निकम कोंडीराम माळी सुनीता कुलकर्णी निंबा आहेर,शांताराम पवार सुमनबाई पवार आदी भाकपा व किसन सभेचे कार्यकर्ते तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतमजूर आदिवासी मोठ्या संख्यने या मोर्चात सहभागी झाले होते